शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

महागाईपासून दिलासा मिळणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 06:12 IST

मुंबई : दैनंदिन गरजेसाठी लागणाऱ्या वस्तुंच्या किमतीतील वाढ या आर्थिक वर्षात कायम राहण्याची शक्यता असून, रिझर्व्ह बँकेकडून सुरू असलेले ...

मुंबई : दैनंदिन गरजेसाठी लागणाऱ्या वस्तुंच्या किमतीतील वाढ या आर्थिक वर्षात कायम राहण्याची शक्यता असून, रिझर्व्ह बँकेकडून सुरू असलेले प्रयत्न पुरेसे नसल्याचे मत एडलवेस सेक्युरिटीजने अभ्यास अहवालात मांडले आहे.

या अभ्यासानुसार, दैनंदिन गरजेच्याच वस्तूंचा समावेश असलेला किरकोळ महागाई दर सध्या ६.७५ टक्क्यांदरम्यान आहे, पण डिसेंबर २०१८ पर्यंत तो ४.५ टक्क्यांवर व आर्थिक वर्षअखेरीस (मार्च २०१९) ५ टक्क्यांच्या वर जाण्याची शक्यता आहे. यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तू सातत्याने महाग होत जातील.

क्रयशक्ती नियंत्रणात आली की, खरेदी आटोक्यात होऊन रुपया सक्षम होईल, या आशेने रिझर्व्ह बँकेने या वर्षी आतापर्यंत दोन वेळा रेपोदरात पाव-पाव टक्का वाढ केली, पण या दरवाढीनंतरही रुपया १५.२ टक्के घसरला.

अन्य देशांचा विचार केल्यास, अर्जेंटिनाने रेपोदरात ३१ टक्के वाढ केली, पण त्यांचे चलन १०४ टक्के कमकुवत झाले. ब्रिक्स देशांपैकी ब्राझीलने रेपोदरात पाव टक्का घट केली, तरीही त्यांचे चलन १९ टक्के घसरले. रशियाने रेपोदर पाव टक्का कमी केले आणि त्यांचे चलन १३.९ टक्के कमकुवत झाले. दक्षिण आफ्रिकेनेही रेपोदर पाव टक्का कमी केले, तरीही त्यांचे चलन १६.३ टक्के कमकुवत झाले. यावरूनच रुपया सक्षम करण्यासाठी केवळ रेपोदराच्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेकडून प्रयत्न होत असतील, तर ते अपुरे आहे, असे हा अभ्यास अहवाल सांगतो.

टॅग्स :InflationमहागाईCentral Governmentकेंद्र सरकार