शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

७७,००० कोटींच्या रेल्वे प्रकल्पांची अंमलबजावणी; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 08:40 IST

पूर्वी फक्त 'लुक ईस्ट' होतं; पण विकास प्रत्यक्षात सुरू झाला तो 'अॅक्ट ईस्ट' धोरणामुळे, असेही अश्विनी वैष्णव यांनी आवर्जून सांगितले.

एझॉल : ईशान्य भारतात सुमारे अंमलबजावणी सुरू आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी येथे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोराममधील पहिल्या रेल्वेमार्गाचे उ‌द्घाटन करून ऐझॉल-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्या पार्श्वभूमीवर वैष्णव यांनी बोलत होते.

मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी

ते म्हणाले की, मिझोराम रेल्वेमार्गाने जोडले गेल्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, रोजगार निर्माण होतील आणि स्थानिक उत्पादने नव्या बाजारपेठेत पोहोचतील. ईशान्य भारताचा विकास हा पंतप्रधान मोदींच्या 'अॅक्ट ईस्ट' धोरणाचा परिणाम आहे. २०१४ पूर्वी ईशान्य भारतासाठी रेल्वे बजेट २,००० कोटींचे होते, आता मोदी यांनी ते पाचपटींनी वाढवून १०,००० कोटी रुपये केले आहे.

पूर्वी फक्त 'लुक ईस्ट' होतं; पण विकास प्रत्यक्षात सुरू झाला तो 'अॅक्ट ईस्ट' धोरणामुळे, असेही अश्विनी वैष्णव यांनी आवर्जून सांगितले.

मिझोराममधील बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाची वैशिष्ट्ये

१ या रेल्वेमार्गात ४५ बोगदे आणि ५५ मोठे पूल आहेत.

हिमालयीन पर्वतरांगा आणि खोल दऱ्यांमुळे हा मार्ग जणू पूल-बोगद्यांची एक साखळीच आहे.

मिझोराममधील एक पूल तर 3 दिल्लीतील कुतुबमिनारपेक्षाही उंच आहे. या रेल्वेमुळे येथील जनतेला ७६ वर्षांनी रेल्वे मिळाली.

या नवीन रेल्वेमार्गामुळे मिझोराम गुवाहाटी, कोलकाता, दिल्ली व इतर अनेक ठिकाणांशी जोडला गेला आहे.

मिझोराम रेल्वेने जोडला गेल्याचे फायदे

संपूर्ण भारताला मिझोरामचं निसर्गसौंदर्य अनुभवता येईल.

पर्यटकांची संख्या वाढेल

होम स्टे उद्योगाला चालना मिळेल

नवीन रोजगार निर्मिती

मालवाहतूक सेवादेखील सुरू होणार