शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवरून तात्काळ हटवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 05:52 IST

काेर्टाला विनंती, शाहीनबागचा दाखला

नवी दिल्ली: केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांसाेबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर सर्वाेच्च न्यायालयात ११ जानेवारीला हाेणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यापूर्वी एका प्रमुख याचिकाकर्त्यांनी न्यायालयात नव्याने शपथपत्र सादर करून दिल्लीच्या सीमा राेखणाऱ्या शेतकऱ्यांना तेथून तात्काळ हटविण्याची विनंती केली आहे.

याचिकाकर्ते रिषभ शर्मा यांनी न्यायालयाला शेतकऱ्यांना तात्काळ हटविण्याची विनंती केली आहे. तसे न केल्यास सर्वाेच्च न्यायालयाने शाहीनबाग आंदाेलनप्रकरणी यापूर्वी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन हाेईल, असा युक्तिवाद शर्मा यांनी केला आहे. अनिश्चित काळासाठी सार्वजनिक ठिकाणी आंदाेलन करता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला हाेता. शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. दिल्लीच्या वेशीवरील सिंघू, टिकरी, गाझीपूर, चिल्ला इत्यादी महत्त्वाचे प्रवेशद्वार शेतकऱ्यांनी राेखले आहेत. त्यामुळे लाखाे नागरिकांना त्रास हाेत असल्याचे शर्मा यांनी सांगितले. दरराेज साडेतीन हजार काेटी रुपयांचे नुकसान हाेत असून जीवनावश्यक वस्तूंचे भाव ३० टक्क्यांनी वाढले आहेत. 

पुढील बैठक १५ लाकेंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये १५ जानेवारीला पुढील बैठक हाेणार आहे. सरकारने कायदे मागे घेण्यास नकार दिला असून सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी बांधील असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह ताेमर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीFarmer strikeशेतकरी संप