शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवरून तात्काळ हटवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 05:52 IST

काेर्टाला विनंती, शाहीनबागचा दाखला

नवी दिल्ली: केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांसाेबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर सर्वाेच्च न्यायालयात ११ जानेवारीला हाेणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यापूर्वी एका प्रमुख याचिकाकर्त्यांनी न्यायालयात नव्याने शपथपत्र सादर करून दिल्लीच्या सीमा राेखणाऱ्या शेतकऱ्यांना तेथून तात्काळ हटविण्याची विनंती केली आहे.

याचिकाकर्ते रिषभ शर्मा यांनी न्यायालयाला शेतकऱ्यांना तात्काळ हटविण्याची विनंती केली आहे. तसे न केल्यास सर्वाेच्च न्यायालयाने शाहीनबाग आंदाेलनप्रकरणी यापूर्वी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन हाेईल, असा युक्तिवाद शर्मा यांनी केला आहे. अनिश्चित काळासाठी सार्वजनिक ठिकाणी आंदाेलन करता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला हाेता. शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. दिल्लीच्या वेशीवरील सिंघू, टिकरी, गाझीपूर, चिल्ला इत्यादी महत्त्वाचे प्रवेशद्वार शेतकऱ्यांनी राेखले आहेत. त्यामुळे लाखाे नागरिकांना त्रास हाेत असल्याचे शर्मा यांनी सांगितले. दरराेज साडेतीन हजार काेटी रुपयांचे नुकसान हाेत असून जीवनावश्यक वस्तूंचे भाव ३० टक्क्यांनी वाढले आहेत. 

पुढील बैठक १५ लाकेंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये १५ जानेवारीला पुढील बैठक हाेणार आहे. सरकारने कायदे मागे घेण्यास नकार दिला असून सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी बांधील असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह ताेमर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीFarmer strikeशेतकरी संप