शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवरून तात्काळ हटवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 05:52 IST

काेर्टाला विनंती, शाहीनबागचा दाखला

नवी दिल्ली: केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांसाेबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर सर्वाेच्च न्यायालयात ११ जानेवारीला हाेणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यापूर्वी एका प्रमुख याचिकाकर्त्यांनी न्यायालयात नव्याने शपथपत्र सादर करून दिल्लीच्या सीमा राेखणाऱ्या शेतकऱ्यांना तेथून तात्काळ हटविण्याची विनंती केली आहे.

याचिकाकर्ते रिषभ शर्मा यांनी न्यायालयाला शेतकऱ्यांना तात्काळ हटविण्याची विनंती केली आहे. तसे न केल्यास सर्वाेच्च न्यायालयाने शाहीनबाग आंदाेलनप्रकरणी यापूर्वी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन हाेईल, असा युक्तिवाद शर्मा यांनी केला आहे. अनिश्चित काळासाठी सार्वजनिक ठिकाणी आंदाेलन करता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला हाेता. शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. दिल्लीच्या वेशीवरील सिंघू, टिकरी, गाझीपूर, चिल्ला इत्यादी महत्त्वाचे प्रवेशद्वार शेतकऱ्यांनी राेखले आहेत. त्यामुळे लाखाे नागरिकांना त्रास हाेत असल्याचे शर्मा यांनी सांगितले. दरराेज साडेतीन हजार काेटी रुपयांचे नुकसान हाेत असून जीवनावश्यक वस्तूंचे भाव ३० टक्क्यांनी वाढले आहेत. 

पुढील बैठक १५ लाकेंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये १५ जानेवारीला पुढील बैठक हाेणार आहे. सरकारने कायदे मागे घेण्यास नकार दिला असून सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी बांधील असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह ताेमर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीFarmer strikeशेतकरी संप