शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 15:28 IST

कळवण : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्यामुळे कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी कळवण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश तृप्ते यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्दे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

कळवण : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्यामुळे कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी कळवण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश तृप्ते यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थची नाळ ही कांद्याच्या पिकावर अवलंबून आहे. तालुक्यात २३ हजार हेक्टर क्षेत्रात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या मार्चपासून देशात कोरोना सारखे महासंकट असल्याने कांद्याला म्हणावा तसा भाव नाही मार्च पासून ते आॅगस्ट पर्यंत शेतकºयांना मिळाला नाही. यावेळी कांदा कवडीमोल भावाने विकला गेला. गेल्या काही दिवसापासून शेतकºयांना थोडा बरा भाव मिळत असतानाच केंद्र सरकारने कुठलाही विचार न करता निर्यात बंदी केली. त्यामुळे व्यापारी कांदे घेणार नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.सरकारने शेतकरी बाधंवाचा मागणीचा रास्त विचार करावा व निर्यात बंदी ताबडतोब उठवावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कळवण तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप वाघ, सागर खैरनार, गोरख देवरे, लखन गवांदे, संदीप पाटील, ज्ञानेश्वर मोरे, नागेश मोरे, उमेश बच्छाव, ऋ षिकेश भामरे, विजय आहेर, गणेश रौंदळ, चेतन निकम, राम मोरे, हेमंत बहिरम, कमलेश पाटील, विकास गायकवाड, मेघराज ठाकरे, संदीप शिंदे, सतीश पगार, राजेंद्र पगार, अमोल बोरसे, विठ्ठल देवरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण