शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 15:28 IST

कळवण : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्यामुळे कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी कळवण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश तृप्ते यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्दे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

कळवण : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्यामुळे कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी कळवण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश तृप्ते यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थची नाळ ही कांद्याच्या पिकावर अवलंबून आहे. तालुक्यात २३ हजार हेक्टर क्षेत्रात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या मार्चपासून देशात कोरोना सारखे महासंकट असल्याने कांद्याला म्हणावा तसा भाव नाही मार्च पासून ते आॅगस्ट पर्यंत शेतकºयांना मिळाला नाही. यावेळी कांदा कवडीमोल भावाने विकला गेला. गेल्या काही दिवसापासून शेतकºयांना थोडा बरा भाव मिळत असतानाच केंद्र सरकारने कुठलाही विचार न करता निर्यात बंदी केली. त्यामुळे व्यापारी कांदे घेणार नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.सरकारने शेतकरी बाधंवाचा मागणीचा रास्त विचार करावा व निर्यात बंदी ताबडतोब उठवावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कळवण तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप वाघ, सागर खैरनार, गोरख देवरे, लखन गवांदे, संदीप पाटील, ज्ञानेश्वर मोरे, नागेश मोरे, उमेश बच्छाव, ऋ षिकेश भामरे, विजय आहेर, गणेश रौंदळ, चेतन निकम, राम मोरे, हेमंत बहिरम, कमलेश पाटील, विकास गायकवाड, मेघराज ठाकरे, संदीप शिंदे, सतीश पगार, राजेंद्र पगार, अमोल बोरसे, विठ्ठल देवरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण