शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कोरोना काळात 'अन्न योजना' गरीबांसाठी संजीवनी ठरली, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं केलं मोदी सरकारचं कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 15:49 IST

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं कोरोना काळात केलेल्या कामकाजाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

नवी दिल्ली-

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं कोरोना काळात केलेल्या कामकाजाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. आयएमएफच्या मतानुसार कोरोना काळात ज्या पद्धतीनं मोदी सरकारनं काम केलं तर ते नक्कीच कौतुकास्पद आहे. आयएमएफनं जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार भारतात कोरोना काळात खाद्य सुरक्षा योजना, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) या गरिबांसाठी संजीवनी ठरल्या आहेत. 

गरिबीचा दर १ टक्क्याहून कमीआयएमएफच्या नव्या रिपोर्टनुसार २०१९ मध्ये भारतात गरीबीचा दर १ टक्क्याहून कमी आहे आणि कोरोना महामारीच्या २०२० च्या काळातही यात स्तरावर राखण्यात देशाला यश आलं. रिपोर्टमधील माहितीनुसार खाद्य सुरक्षा योजना आणि पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेमुळे देशातील गरीबी वाढण्यापासून रोखली गेली. 

लाभार्थ्यांची संख्या दुपटीनं वाढलीIMF अहवालात म्हटले आहे की PMGKAY भारतातील अत्यंत गरिबीच्या पातळीत वाढ रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे, परंतु गरिबांना कोरोनामुळे उत्पन्नाचे नुकसान सहन करण्यास बळ देण्यासाठी देखील ती महत्वपूर्ण ठरली आहे. अहवालात म्हटले आहे की या कालावधीत लाभार्थी दुप्पट झाले, ज्यामुळे खालच्या स्तरातील लोकांना योजनेचा फायदा झाला.

80 कोटी लोकांना फायदा झालाथेट लाभ हस्तांतरण (DBT) अंतर्गत समाविष्ट असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब) समाविष्ट असलेल्या लोकांना हा लाभ प्रदान केला गेला. मार्च 2020 मध्ये, सरकारने सुमारे 80 कोटी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) लाभार्थ्यांना अतिरिक्त मोफत अन्नधान्य (तांदूळ / गहू) वितरित करण्याची घोषणा केली होती, हा निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या