शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोरोना काळात 'अन्न योजना' गरीबांसाठी संजीवनी ठरली, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं केलं मोदी सरकारचं कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 15:49 IST

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं कोरोना काळात केलेल्या कामकाजाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

नवी दिल्ली-

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं कोरोना काळात केलेल्या कामकाजाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. आयएमएफच्या मतानुसार कोरोना काळात ज्या पद्धतीनं मोदी सरकारनं काम केलं तर ते नक्कीच कौतुकास्पद आहे. आयएमएफनं जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार भारतात कोरोना काळात खाद्य सुरक्षा योजना, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) या गरिबांसाठी संजीवनी ठरल्या आहेत. 

गरिबीचा दर १ टक्क्याहून कमीआयएमएफच्या नव्या रिपोर्टनुसार २०१९ मध्ये भारतात गरीबीचा दर १ टक्क्याहून कमी आहे आणि कोरोना महामारीच्या २०२० च्या काळातही यात स्तरावर राखण्यात देशाला यश आलं. रिपोर्टमधील माहितीनुसार खाद्य सुरक्षा योजना आणि पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेमुळे देशातील गरीबी वाढण्यापासून रोखली गेली. 

लाभार्थ्यांची संख्या दुपटीनं वाढलीIMF अहवालात म्हटले आहे की PMGKAY भारतातील अत्यंत गरिबीच्या पातळीत वाढ रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे, परंतु गरिबांना कोरोनामुळे उत्पन्नाचे नुकसान सहन करण्यास बळ देण्यासाठी देखील ती महत्वपूर्ण ठरली आहे. अहवालात म्हटले आहे की या कालावधीत लाभार्थी दुप्पट झाले, ज्यामुळे खालच्या स्तरातील लोकांना योजनेचा फायदा झाला.

80 कोटी लोकांना फायदा झालाथेट लाभ हस्तांतरण (DBT) अंतर्गत समाविष्ट असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब) समाविष्ट असलेल्या लोकांना हा लाभ प्रदान केला गेला. मार्च 2020 मध्ये, सरकारने सुमारे 80 कोटी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) लाभार्थ्यांना अतिरिक्त मोफत अन्नधान्य (तांदूळ / गहू) वितरित करण्याची घोषणा केली होती, हा निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या