शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
3
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
4
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
5
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
6
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
7
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
8
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
9
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
10
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
11
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
12
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
13
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
14
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
15
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
16
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
17
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
18
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
19
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
20
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!

आयआयटी, आयआयएमही सोडतात विद्यार्थी

By admin | Updated: August 17, 2016 04:38 IST

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी लक्षावधी विद्यार्थी

बंगळुरू : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी लक्षावधी विद्यार्थी प्रचंड धडपडत असताना या संस्थेतील शिक्षण मध्येच सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही प्रमाणही काही कमी नाही. मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे यांनी दाखविलेल्या आकडेवारीनुसार २०१४ ते २०१६ या कालावधीत देशातील १६ आयआयटीमधूनच सोडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १,७८२ तर १३ आयआयएमला अभ्यासक्रम पूर्ण न करताच निरोप दिलेल्यांची संख्या १०४ आहे. सन २०१५-२०१६ मध्ये आयआयएम-बंगळुरूचा मध्येच चार विद्यार्थ्यांनी निरोप घेतला तर हीच संख्या त्याआधीच्या वर्षी दोन होती. या प्रतिष्ठित संस्थेत शिकत असताना मध्येच शिक्षण सोडू नये, म्हणून सरकार अनेक उपाय योजत असल्याची माहिती पांडे यांनी दिली होती. विद्यार्थ्यांना शैक्षणिक पातळीवर अगदी सुरवातीच्या टप्प्यातच पाठिंबा आवश्यक असतो. शिक्षणाचे दडपण हलके करण्यासाठी त्यांना मदतही केली जाते, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)