शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
4
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
5
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
6
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
7
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
8
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
9
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
10
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
11
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
12
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
13
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
14
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
15
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
16
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
17
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
18
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
19
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
20
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ

मी दोषी आहे असे वाटत असेल तर चौकशीचे आदेश द्यावेत - राहूल गांधी

By admin | Updated: November 19, 2015 18:33 IST

जर मी दोषी आहे अस वाटतंय तर माझ्या विरेधात चौकशीचे आदेश द्यावेत, चौकशी मध्ये जर मी दोषी अढळलो तर मला तरुगांत पाठवावे, मी कोणालाही घाबरत नाही असे राहूल गांधी यांनी आपले मत व्यक्त केले

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १९ - जर मी दोषी आहे अस वाटतंय तर माझ्या विरेधात चौकशीचे आदेश द्यावेत, चौकशी मध्ये जर मी दोषी अढळलो तर मला तरुगांत पाठवावे, मी कोणालाही घाबरत नाही असे राहूल गांधी यांनी आपले मत व्यक्त केले.  भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ९८व्या जयंती निमीत्त यूथ कांग्रेसने 'माँ तुझे सलाम'  हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमात राहूल भाषण देत होते. भाजपाचे सुब्रमण्य स्वामींनी राहूल गांधींनी ब्रिटनमध्ये कागदपत्रांमध्ये आपण ब्रिटिश नागरीक असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या व्यक्तव्याचा राहूल गांधीने खरपूस समाचार घेतला. भाजपा व आरएसएस माझ्या परीवाराला बदनाम करत आहेत, परंतु मी त्यांना घाबरत नाही. मी पाठीमागे नाही सरणार, भारतासाठी लढत आहे, गरीब, मजदूर, शेतकऱ्यासाठी लढत आहे असेही राहूल गांधी म्हणाले.
युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसला भविष्यातील चांगले नेते मिळत आहेत, आणि तो त्यांच्यासाठी एक मंच तयार होत आहे असे सोनिया गांधी म्हणाल्या