शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारी असल्यास थेट माझ्याकडे या - लष्करप्रमुख

By admin | Updated: January 13, 2017 15:32 IST

पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये सुरु केलेल्या छुप्या युद्धावर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी शुक्रवारी चिंता व्यक्त केली.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 13 - पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये सुरु केलेल्या छुप्या युद्धावर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी शुक्रवारी चिंता व्यक्त केली. पाकिस्तानच्या या कृतीमुळे भारतातील धर्मनिरपेक्षतेवर परिणाम होत आहे असे त्यांनी सांगितले. सुरक्षा दलांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणता आली असे त्यांनी सांगितले. 
 
नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी जवानांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून तक्रारी न करता तक्रारपेटीचा वापर करावा असे सांगितले. लष्करी मुख्यालयासह अन्य केंद्रांवर लष्कराकडून सल्ला आणि तक्रारपेटीची सेवा सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
ज्यांना कुणाला तक्रारी असतील त्यांनी तक्रारपेटीचा आधार घ्यावा आम्ही जवानांच्या म्हणण्याची दखल घेऊ असे त्यांनी सांगितले. ज्यांच्या तक्रारी सुटल्या नाहीत त्यांनी थेट माझ्याकडे यावे असे रावत यांनी सांगितले. तक्रारी, समस्या मांडणा-या जवानांची  ओळख गुप्त ठेवण्याचे आश्वासन रावत यांनी दिले.