शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

आई-वडिलांची देखभाल न केल्यास पगारात १० टक्के कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 03:50 IST

वेतनातून पैसे कपात करून ते पैसे आई-वडिलांच्या खात्यात टाकले जाणार

<p>गुवाहाटी : आसाममधील कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक कायदा केला आहे. जर या कर्मचाºयांनी आपल्या आई-वडिलांची देखभाल केली नाही, तर त्या कर्मचाºयांच्या वेतनातून पैसे कपात करून ते पैसे आई-वडिलांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. अर्थमंत्री हेमंत विश्व सरमा यांनी ही माहिती दिली. अशाप्रकारे कायदा करणारे आसाम हे देशातील पहिले राज्यअसणार आहे.अर्थमंत्री सरमा म्हणाले की, या नियमांतर्गत जर एखाद्या सरकारी कर्मचाºयाने त्याच्यावर अवलंबून असलेल्या आई-वडिलांची देखभाल केली नाही, तर त्याच्या एकूण वेतनातील १० टक्के रक्कम कपात केली जाईल आणि ही रक्कम आई-वडिलांच्या खात्यात टाकण्यात येईल. दिव्यांग भाऊ, बहीणीकडे दुर्लक्ष करणाºयांच्या वेतनातून १५ टक्क्यांपर्यंत रक्कम कपात करण्यात येईल.ते म्हणाले की, मंत्रिमंडळाने या आठवड्याच्या सुरुवातीला याबाबतच्या नियमांना मंजुरी दिली आहे. आम्ही आता प्रणाम आयोगाची स्थापना करणार आहोत. यात अधिकारी नियुक्त करण्यात येतील. २ आॅक्टोबरपासूनप्रणाम अधिनियम लागू करण्यात येईल. आई-वडिलांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी मागील वर्षी विधानसभेत प्रणाम विधेयक मंजूर करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)