शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

२२ जानेवारीचा योग चुकला असता तर ५० वर्षे थांबावे लागले असते; वाल्मिकी समाजाच्या धर्मगुरुंचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 16:40 IST

अद्वैती महाराज यांचे रामनगरमध्ये स्वागत करण्यात आले. वाल्मिकी समाजाचे आयोध्येत अद्वैती महाराजांनी प्रतिनिधित्व केले होते.

अयोध्येच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमातून परतताच वाल्मिकी समाजाच्या धर्मगुरुंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जर २२ जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली नसती तर आणखी ५० वर्षे यासाठी थांबावे लागले असते असे डॉ. देव सिंह अद्वैती महाराज यांनी म्हटले आहे. 

अद्वैती महाराज यांचे रामनगरमध्ये स्वागत करण्यात आले. वाल्मिकी समाजाचे आयोध्येत अद्वैती महाराजांनी प्रतिनिधित्व केले होते. बुधवारी झालेल्या त्यांच्या स्वागत कार्यक्रमात अद्वैती महाराज यांनी २२ जानेवारीलाच राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा का केली गेली याचे कारण सांगितले आहे. 

२२ जानेवारीलाच असा योग बनत होता जो अत्यंत योग्य होता. जर हा योग चुकला असता तर आपल्याला आणखी ५० वर्षे रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी वाट पहावी लागली असती. कित्येक वर्षांपासून पाहत आलेले स्वप्न पूर्ण होण्यास आणखी वेळ लागला असता, असे अद्वैती महाराजांनी सांगितले. 

महर्षी वाल्मिकींबद्दलही महाराजांनी समाजातील लोकांशी सीतावणीत चर्चा केली. 22 जानेवारीला रामललाचा अभिषेक करण्यात आला. त्यासोबतच भगवान श्रीराम अयोध्या नगरीत विराजमान झाले आहेत. त्यांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचत आहेत. ही गर्दी नियंत्रित करताना प्रशासनाची धावपळ उडाली आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या