शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

२२ जानेवारीचा योग चुकला असता तर ५० वर्षे थांबावे लागले असते; वाल्मिकी समाजाच्या धर्मगुरुंचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 16:40 IST

अद्वैती महाराज यांचे रामनगरमध्ये स्वागत करण्यात आले. वाल्मिकी समाजाचे आयोध्येत अद्वैती महाराजांनी प्रतिनिधित्व केले होते.

अयोध्येच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमातून परतताच वाल्मिकी समाजाच्या धर्मगुरुंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जर २२ जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली नसती तर आणखी ५० वर्षे यासाठी थांबावे लागले असते असे डॉ. देव सिंह अद्वैती महाराज यांनी म्हटले आहे. 

अद्वैती महाराज यांचे रामनगरमध्ये स्वागत करण्यात आले. वाल्मिकी समाजाचे आयोध्येत अद्वैती महाराजांनी प्रतिनिधित्व केले होते. बुधवारी झालेल्या त्यांच्या स्वागत कार्यक्रमात अद्वैती महाराज यांनी २२ जानेवारीलाच राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा का केली गेली याचे कारण सांगितले आहे. 

२२ जानेवारीलाच असा योग बनत होता जो अत्यंत योग्य होता. जर हा योग चुकला असता तर आपल्याला आणखी ५० वर्षे रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी वाट पहावी लागली असती. कित्येक वर्षांपासून पाहत आलेले स्वप्न पूर्ण होण्यास आणखी वेळ लागला असता, असे अद्वैती महाराजांनी सांगितले. 

महर्षी वाल्मिकींबद्दलही महाराजांनी समाजातील लोकांशी सीतावणीत चर्चा केली. 22 जानेवारीला रामललाचा अभिषेक करण्यात आला. त्यासोबतच भगवान श्रीराम अयोध्या नगरीत विराजमान झाले आहेत. त्यांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचत आहेत. ही गर्दी नियंत्रित करताना प्रशासनाची धावपळ उडाली आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या