शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Yati Narsinghanand Saraswati: जर मुस्लीम पंतप्रधान झाला तर 50 टक्के हिंदूंचं होईल धर्मांतरण; यती नरसिंहानंद यांचं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 22:43 IST

ते म्हणाले, 'वर्ष 2029 किंवा 2034 अथवा 2039 मध्ये मुस्लीम पंतप्रधान होईल. जर एकदा का मुस्लीम पंतप्रधान झाला तर पुढच्या 20 वर्षांत 50 टक्के हिंदूचे धर्मांतरण होईल, 40 टक्के हिंदूंची हत्या होईल आणि उरलेले 10 टक्के निर्वासितांच्या शिबिरांत अथवा दुसऱ्या देशांत असतील.

नवी दिल्ली - वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले गाझियाबाद येथील डासना देवी मंदिराचे मुख्य पुजारी यती नरसिंहानंद यांनी रविवारी आपल्या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. जर एखादा मुस्लीम व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला तर 20 वर्षांत 50 टक्के हिंदूंचे धर्मांतरण होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

हिंदू महापंचायतीचे आयोजन -दिल्ली प्रशासनाच्या परवानगीशिवाय आयोजित करण्यात आलेल्या 'हिंदू महापंचायती'ला संबोधित करताना नरसिंहानंद यांनी हिंदूंना त्यांचे अस्तित्व वाचवण्यासाठी कथितपणे शस्त्रे उचलण्याचे आवाहनही केले. ही महापंचायत बुराडी मैदानावर ज्या संघटनेने आयोजित केली होती. त्याच संघटनेने यापूर्वी हरिद्वार आणि दिल्लीच्या जंतरमंतर वरही अशाच प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तेव्हाही तेथे कथित मुस्लीम विरोधी घोषणाबाजीही झाली होती. 

जामिनावर बाहेर आहेत नरसिंहानंद स्वामी -बुराडी मैदानावर रविवार आयोजित या या कार्यक्रमात हिंदू श्रेष्ठत्वाची भावना असलेले अनेक नेते सामील झाले होते. नरसिंहानंद हरिद्वारच्या घटनेप्रकरणी सध्या जामिनावर आहेत.

असं असेल हिंदूंचं भविष्य? -ते म्हणाले, 'वर्ष 2029 किंवा 2034 अथवा 2039 मध्ये मुस्लीम पंतप्रधान होईल. जर एकदा का मुस्लीम पंतप्रधान झाला तर पुढच्या 20 वर्षांत 50 टक्के हिंदूचे धर्मांतरण होईल, 40 टक्के हिंदूंची हत्या होईल आणि उरलेले 10 टक्के निर्वासितांच्या शिबिरांत अथवा दुसऱ्या देशांत असतील.

टॅग्स :delhiदिल्लीHinduहिंदूMuslimमुस्लीम