शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

Yati Narsinghanand Saraswati: जर मुस्लीम पंतप्रधान झाला तर 50 टक्के हिंदूंचं होईल धर्मांतरण; यती नरसिंहानंद यांचं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 22:43 IST

ते म्हणाले, 'वर्ष 2029 किंवा 2034 अथवा 2039 मध्ये मुस्लीम पंतप्रधान होईल. जर एकदा का मुस्लीम पंतप्रधान झाला तर पुढच्या 20 वर्षांत 50 टक्के हिंदूचे धर्मांतरण होईल, 40 टक्के हिंदूंची हत्या होईल आणि उरलेले 10 टक्के निर्वासितांच्या शिबिरांत अथवा दुसऱ्या देशांत असतील.

नवी दिल्ली - वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले गाझियाबाद येथील डासना देवी मंदिराचे मुख्य पुजारी यती नरसिंहानंद यांनी रविवारी आपल्या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. जर एखादा मुस्लीम व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला तर 20 वर्षांत 50 टक्के हिंदूंचे धर्मांतरण होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

हिंदू महापंचायतीचे आयोजन -दिल्ली प्रशासनाच्या परवानगीशिवाय आयोजित करण्यात आलेल्या 'हिंदू महापंचायती'ला संबोधित करताना नरसिंहानंद यांनी हिंदूंना त्यांचे अस्तित्व वाचवण्यासाठी कथितपणे शस्त्रे उचलण्याचे आवाहनही केले. ही महापंचायत बुराडी मैदानावर ज्या संघटनेने आयोजित केली होती. त्याच संघटनेने यापूर्वी हरिद्वार आणि दिल्लीच्या जंतरमंतर वरही अशाच प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तेव्हाही तेथे कथित मुस्लीम विरोधी घोषणाबाजीही झाली होती. 

जामिनावर बाहेर आहेत नरसिंहानंद स्वामी -बुराडी मैदानावर रविवार आयोजित या या कार्यक्रमात हिंदू श्रेष्ठत्वाची भावना असलेले अनेक नेते सामील झाले होते. नरसिंहानंद हरिद्वारच्या घटनेप्रकरणी सध्या जामिनावर आहेत.

असं असेल हिंदूंचं भविष्य? -ते म्हणाले, 'वर्ष 2029 किंवा 2034 अथवा 2039 मध्ये मुस्लीम पंतप्रधान होईल. जर एकदा का मुस्लीम पंतप्रधान झाला तर पुढच्या 20 वर्षांत 50 टक्के हिंदूचे धर्मांतरण होईल, 40 टक्के हिंदूंची हत्या होईल आणि उरलेले 10 टक्के निर्वासितांच्या शिबिरांत अथवा दुसऱ्या देशांत असतील.

टॅग्स :delhiदिल्लीHinduहिंदूMuslimमुस्लीम