शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे सरकार आल्यास भाजप मंत्र्यांचा कोटा कमी होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 04:49 IST

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संभाव्य सरकारमध्ये बिहारमधील भाजपच्या काहींना मंत्रीपद गमवावे लागेल.

संतोष ठाकूर ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मतदार कौल कोणाला मिळतो? कोणाचे किती खासदार आणि सरकार कोणाचे येईल? याचा फैसला गुरुवारी सायंकाळपर्यंत होणार आहे. तथापि, मतदानोत्तर चाचणीच्या निष्कर्षानुसार केंद्रात पुन्हा मोदींचे सरकार आल्यास सरकारमधील भाजपा वाटा कमी होऊ शकतो. जेडीयू, शिवसेनेला प्राधान्य देण्यासोबतच ईशान्येकडील आघाडीला प्राथमिकता देण्यासाठी भाजपवर दबाव असेल. त्यामुळे बिहारच्या काही मंत्र्यांची पुन्हा वर्णी लागणार नाही.

भाजपच्या सूत्रांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पक्ष कार्यालयात मंत्र्यांशी चर्चा करतांना स्पष्ट केले की, येथे उपस्थित असलेल्यांपैकी काही सहकाऱ्यांना नवीन मंत्रिमंडळात घेऊ शकणार नाही; म्हणजे त्यांना दुर्लक्षित केले जाईल, असा याचा अर्थ नाही. त्यांचे पक्षासाठीचे समर्पण आणि बांधिलकी निश्चितच लक्षात घेतली जाईल.

भाजपप्रणित राष्टÑीय लोकशाही आघाडीच्या संभाव्य सरकारमध्ये बिहारमधील भाजपच्या काहींना मंत्रीपद गमवावे लागेल. जेडीयूने चार ते पाच खासदारांप्रती एक मंत्रीपद हे सूत्र लागू करण्याचे सूचित केले आहे. महाराष्टÑातूनही शिवसेनेचा दबाव असेल. मागच्या सरकारमध्ये अपेक्षेप्रमाणे मंत्रीपदे न मिळाल्याने शिवसेना नाराजी व्यक्त करीत होती. या दबावामुळेच लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान यांनी स्वत:ऐवजी पूत्र चिराग पासवान यांना मंत्री करु, असे मत उघडपणे व्यक्त केले होते. आधीप्रमाणे एकच मंत्रीपद मिळेल, स्वत: की मुलाला मंत्री करणार, हे त्यांनी ठरवावे, असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच त्यांना मिळाले असावेत.

प. बंगाल, दिल्ली तसेच ओडिशाला मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व देण्यासाठीही दबाव असेल. परिणाम बिहारमधील भाजपच्या मंत्र्यांची संख्या कमी होऊ शकते. एक किंवा दोन मंत्र्यांना सरचिटणीसपद देऊन त्यांचे समायोजन केले जाण्याची शक्यता आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९