शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

खोटी आश्वासने संपली असल्यास दिल्लीला परत या - खा. शत्रुघ्न सिन्हा; मोदी व अमित शहा यांना लगावला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 05:12 IST

नवी दिल्ली : चित्रपट अभिनेते व भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्ष नेतृत्वाला टोला लगावला आहे. गुजरात निवडणूक प्रचारातील सर्व ट्रिक्स, खोटी वक्तव्ये व आश्वासने संपली असल्यास, ‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ने दिल्लीला परत यावे, असे ट्विट त्यांनी मोदी आणि अमित शहा ...

नवी दिल्ली : चित्रपट अभिनेते व भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्ष नेतृत्वाला टोला लगावला आहे. गुजरात निवडणूक प्रचारातील सर्व ट्रिक्स, खोटी वक्तव्ये व आश्वासने संपली असल्यास, ‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ने दिल्लीला परत यावे, असे ट्विट त्यांनी मोदी आणि अमित शहा यांना उद्देशून केले आहे. ट्विटमध्ये खा. सिन्हा म्हणतात की, ‘वन मॅन शो व टू मॅन आर्मी’ला माझी विनंती आहे की, प्रचारातील सर्व ट्रिक्स, खोटी विधाने व आश्वासने संपली असतील तर कृपया दिल्लीला परत यावे. सर्व केंद्रीय मंत्री व गुजरातमध्ये इतके दिवस बसलेल्या केंद्र सरकारनेही आता परतायला हवे.टाळी कर्णधाराला...आपण विजयी झालो तर याचे सर्व श्रेय तुम्हाला मिळेल, हे आम्हाला माहीत आहे; पण जर पराभव झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल करून सिन्हा यांनी ‘टाळी कर्णधाराला तर शिवीही कर्णधारालाच’ या म्हणीचा उल्लेखही केला आहे. गुजरात निवडणुकीत आम्हाला टाळीच मिळो, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. मला तशी अपेक्षाही आहे, असेही खासदार सिन्हा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017