शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

नाेटाबंदी यशस्वी झाली तर भ्रष्टाचार का संपला नाही?; प्रियांका गांधींचा सरकारवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 08:13 IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी जाहीर केलेल्या नाेटाबंदीला पाच वर्षे पूर्ण झाली. नाेटाबंदीच्या निर्णयावरून काॅंग्रेसच्या नेत्या प्रियांका ...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी जाहीर केलेल्या नाेटाबंदीला पाच वर्षे पूर्ण झाली. नाेटाबंदीच्या निर्णयावरून काॅंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी केेंद्र सरकारवर घणाघाती हल्ला केला आहे. 

ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी माेदी सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत. नाेटाबंदी यशस्वी झाली असेल तर भ्रष्टाचार का संपला नाही? काळा पैसा परत का आला नाही? अर्थव्यवस्था कॅशलेस का झाली नाही? दहशतवादावर प्रहार का केला नाही? महागाई नियंत्रणात का आली नाही, असे प्रश्न त्यांनी केले आहेत. 

इंधन दरकपातीवरूनही केंद्र सरकारची खिल्ली

उत्पादन शुल्कात कपात करून इंधनाचे दर कमी केल्यावरून प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारची खिल्ली उडविली. हा निर्णय मनापासून नव्हे तर भीतीपाेटी घेतल्याचे त्यांनी ट्वीट केले आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीCentral Governmentकेंद्र सरकार