शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

आधार कार्ड असेल, तरच माध्यान्ह भोजन

By admin | Updated: March 5, 2017 01:07 IST

माध्यान्ह भोजनाचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना हवा असेल, त्यांना आता आधार कार्डही सादर करावे लागेल. मनुष्यबळ मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. या योजनेत स्वयंपाकी

नवी दिल्ली : माध्यान्ह भोजनाचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना हवा असेल, त्यांना आता आधार कार्डही सादर करावे लागेल. मनुष्यबळ मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. या योजनेत स्वयंपाकी म्हणून काम करणारे सहायक आणि लाभार्थी विद्यार्थ्यांना आधार सक्तीचे असल्याचे सांगण्यात आले. येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अमलबजावणी होईल.मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने आधार कार्ड नसलेल्यांसाठी ३0 जूनपर्यंतची मुदत दिली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, आधार कार्ड हा ओळखपत्राचा दस्तावेज आहे. सरकारच्या विविध सेवा, लाभ आणि सबसिडी यांची पुरवठा प्रक्रिया सोपी आणि सुलभ व्हावी तसेच हे लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावे यासाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीची अधिसूचना शाळा आणि विद्यार्थ्यांना पाठविली जाईल. त्यानुसार त्यांना आधार क्रमांकाचा पुरावा सादर करण्यास सांगितले जाईल किंवा प्रमाणिकरण करण्यास सांगितले जाईल. या योजनेत सहायक म्हणून काम करणाऱ्यांना माध्यान्ह भोजन बनविण्याचे आणि त्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे काम करावे लागते. या कामासाठी त्यांना सरकारकडून मानधन दिले जाते. या योजनेत सहायकांनाही लाभधारकच गृहीत धरले जाते. त्यामुळे त्यांनाही आधार क्रमांक सादर करणे बंधनकारक केले जाणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)