शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आयबी अधिकाऱ्याने दिली बाॅम्बची खाेटी माहिती; पाेलिसांसाेबत संयुक्त चाैकशीनंतर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 06:01 IST

दाेन महिन्यांमध्ये विमानांमध्ये बाॅम्ब ठेवल्याच्या धमक्यांचे सत्रच सुरू झाले हाेते. ८०० पेक्षा जास्त विमानांसंदर्भात अशा धमक्या प्राप्त झाल्या हाेत्या.

रायपूर : गेल्या दाेन महिन्यांमध्ये विमानांमध्ये बाॅम्ब ठेवल्याच्या धमक्यांचे सत्रच सुरू झाले हाेते. ८०० पेक्षा जास्त विमानांसंदर्भात अशा धमक्या प्राप्त झाल्या हाेत्या. यासंदर्भात काही जणांना अटक करण्यात आली. मात्र, त्यात एक जण गुप्तचर विभागाचा (आयबी) असल्याचे उघडकीस आले आहे. अनिमेष मंडल, असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडल यांनी १४ नाेव्हेंबरला नागपूर-काेलकाता इंडिगाेच्या विमानात बाॅम्ब ठेवण्यात आल्याची माहिती चालक दलाला दिली हाेती. त्यानंतर विमानाचे छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आले. विमानात १८७ प्रवासी हाेते. तपासानंतर बाॅम्बची माहिती चुकीची निघाली. त्यानंतर मंडल यांना खाेटी माहिती दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली. 

मंडल हे उपाधीक्षक दर्जाचे अधिकारी असून, ते नागपुरात तैनात आहेत. ते निर्दाेष असून, त्यांना प्राप्त झालेली माहिती दिल्याचे काम त्यांनी केले, असे त्यांचे वकील फैझल रिझवी यांनी सांगितले. मात्र, रायपूरचे वरिष्ठ पाेलिस अधीक्षक संताेष सिंह यांनी सांगितले की, पाेलिसांनी त्याच दिवशी याबाबत आयबीला माहिती दिली हाेती. त्यानंतर मंडल यांची संयुक्त चाैकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. मंडल यांनी प्रवाशांमध्ये दहशत पसरविली, असे सिंह यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

छत्तीसगडमध्ये खटला चालणार नाही? पाेलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय न्याय संहिता व नागरी विमान वाहतूक सुरक्षा अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल आहेत.त्यासाठी विशेष न्यायालयाची गरज असते. ते छत्तीसगडमध्ये नाही.  तर, जामीन आणि प्रकरण स्थानांतरीत करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेऊ, असे मंडल यांच्या वकिलांनी सांगितले.