शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

IAS Story: फक्त एका चुकीमुळं 6 दिवसांत गेलं 'या' IAS अधिकाऱ्याचं कलेक्टर पद, असं होतं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 13:11 IST

श्रीराम व्यंकटरमण हे एक असे आयएएस अधिकारी आहेत, ज्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची सर्वात कठीण परीक्षा दुसऱ्या रँकसह क्रॅक केली. ते 2012 चे UPSC टॉपर होते.

यूपीएससी सिव्हिल सर्व्हीस, ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. ही परीक्ष क्रॅक करणे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत असतात. श्रीराम व्यंकटरमण हे एक असे आयएएस अधिकारी आहेत, ज्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची सर्वात कठीण परीक्षा दुसऱ्या रँकसह क्रॅक केली होती. ते 2012 चे UPSC टॉपर होते. खरे तर ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 5 ते 10 वर्षेही लागतात. मात्र, यांपैकी काही आयएएस असे असतात, ज्यांना फार लवकर कलेक्‍टर पदाची पोस्टिंग मिळते. पण विचार करा की, जर कवळ 6 दिवसांतच एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाली तर त्याला किती वाईट वाटत असेल. असेच IAS श्रीराम व्यंकटरमण यांच्यासोबत घडले आहे.

दारूमुळे गेली कलेक्‍टरकी! -IAS श्रीराम व्यंकटरमन यांनी 2019 मध्ये नशेत गाडी चालवली आणि एका पत्रकाराला धडकले होते, असा आरोप आहे. या घटनेत पत्रकार केएम बशीर यांचा मृत्यू झाला होता. 35 वर्षीय बशीर सिराज ब्यूरो चीफ होते. यानंतर केरळ सरकारने त्यांना अलपुझा जिल्ह्याचे कलेक्टर बनवले होते. यामुळे तेथील जनतेने त्यांचा विरोध केला होता. यानंतर, सरकारला त्यांना कलेक्टर अथवा जिल्हाधिकारी पदावरून हटवावे लागले होते आणि त्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली होती. 

डॉक्टर ते IAS पर्यंतचा प्रवास - व्यंकटरमन यांनी एमबीबीएस केल्यानंतर, यूपीएससी (UPSC) सिव्हिल सर्व्हिसची तयारी केली होती आणि दुसऱ्याच प्रयत्नात ते यशस्वी झाले. एका IAS अधिकाऱ्याच्या रुपात व्यंकटरमन हे वादात राहिले आहेत. त्यांचे शालेय शिक्षण भावांश विद्या मंदिर-गिरिनगर येथून पूर्ण झाले आहे. यानंतर त्यांनी वर्ष 2010 मध्ये गव्हर्नमेन्ट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस झाले.

तिरुवनंतपुरम जिल्हा न्यायालयाने IAS अधिकारी श्रीराम व्यंकटरमन यांच्यावरील हत्येचा आरोप रद्द केला आहे. केरळ सरकारनेही 2020 मध्ये व्यंकटरमन यांचे निलंबन रद्द केलो होते. यानंतर त्यांच्याकडे आरोग्य विभागातचे ज्वाइंट सेक्रेटरी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. ते सध्या केरल स्टेट सिव्हिल सप्लाईज कॉर्पोरेशन लिमिटेडचे जनरल मॅनेजर आहेत.

टॅग्स :Keralaकेरळcollectorजिल्हाधिकारी