शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या 5 दिवसांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 17:00 IST

किशोर कुमारचं 15 फेब्रुवारीलाच सीकरमध्ये लग्न झालं होतं.

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील जायलमध्ये रविवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत कारमध्ये असलेल्या पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या अपघातात नववधूचा भाऊ गंभीर जखमी झाला. जायल पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच जखमीला प्राथमिक उपचारानंतर नागौर येथे रेफर करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री जयाल येथील कल्पना चावला शाळेजवळ सीकरकडून येणाऱ्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात कारमध्ये असलेले किशोर कुमार आणि त्यांची पत्नी किरण यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

किशोर कुमारचं 15 फेब्रुवारीलाच सीकरमध्ये लग्न झालं होतं. 16 फेब्रुवारी रोजी तो आपल्या वधूसह फलोदी गावात पोहोचला. यावेळी संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते. यानंतर 18 फेब्रुवारीला किशोर कुमार आपली वधू किरणसोबत सासरच्या घरी पोहोचला. दुसरीकडे, 19 फेब्रुवारी रोजी पत्नी किरण आणि मेव्हणा कृष्ण कुमार यांच्यासोबत कारने गावाकडे निघाला. त्यावेळी अचानक अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात नवविवाहित जोडप्याचा जागीच मृत्यू झाला. 

स्थानिक लोकांनी जायल पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमी कृष्ण कुमारला प्राथमिक उपचारासाठी जायलच्या सीएससीमध्ये आणण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने या तरुणाला नागौर येथे रेफर करण्यात आले. नागौरच्या पोलिसांनी कुटुंबीयांना माहिती दिली आणि रात्री दोघांचेही कुटुंबीय जायल येथे पोहोचले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"