शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

मानवतेच्या भूमिकेतून असाहाय्य रोहिंग्यांना आश्रय दिलाच पाहिजे - वरुण गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:42 IST

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : म्यानमारमधून बांगला देशमार्गे भारतात शिरलेले रोहिंग्या मुस्लिमांचे जत्थे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत, ही केंद्र सरकारची अधिकृत भूमिका असताना, भाजपा खासदार वरुण गांधींनी सुरक्षेचे मूल्यांकन सरकारने जरूर करा. मात्र, मानवतेच्या भूमिकेतून असाहाय्य रोहिंग्यांना आश्रय दिलाच पाहिजे, असे म्हटल्याने भाजपामध्ये खळबळ माजली आहे.खा. वरुण गांधींच्या दृष्टिकोनाचे जोरदार ...

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : म्यानमारमधून बांगला देशमार्गे भारतात शिरलेले रोहिंग्या मुस्लिमांचे जत्थे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत, ही केंद्र सरकारची अधिकृत भूमिका असताना, भाजपा खासदार वरुण गांधींनी सुरक्षेचे मूल्यांकन सरकारने जरूर करा. मात्र, मानवतेच्या भूमिकेतून असाहाय्य रोहिंग्यांना आश्रय दिलाच पाहिजे, असे म्हटल्याने भाजपामध्ये खळबळ माजली आहे.खा. वरुण गांधींच्या दृष्टिकोनाचे जोरदार खंडन करीत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले की, वरुण गांधींनी सरकारच्या भूमिकेच्या विरोधात असे मत व्यक्त करण्याची आवश्यकता नव्हती. देशाचे हित ज्यांना समजते, ते अशा प्रकारची निवेदने कधीही करणार नाहीत.