शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

मानवाधिकार आयोगाची यूपी सरकारला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:58 IST

रुग्णांच्या जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सोमवारी उत्तरप्रदेश सरकारला नोटीस जारी केली आहे.

नितीन अग्रवाल ।नवी दिल्ली : रुग्णांच्या जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सोमवारी उत्तरप्रदेश सरकारला नोटीस जारी केली आहे. गोरखपूरच्या बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आॅक्सिजनअभावी ६३ बालकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारवर टीका होत आहे.मानवाधिकार आयोगाने मीडियातील वृत्ताची स्वत: हून दखल घेत नोटीस जारी केली आहे. यातील जबाबदार व्यक्तींविरुद्ध कारवाई करत चार आठवड्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारला देण्यात आले आहेत. आॅक्सिजनचा पुरवठा करणाºया कंपनीची थकीत रक्कम न दिल्याने या कंपनीने पुरवठा बंद केला. परिणामी या बालकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले तरी उत्तरप्रदेश सरकारने रविवारी हा दावा फेटाळत हे मृत्यू मेंदूज्वरामुळे झाल्याचे म्हटले आहे.उत्तरप्रदेशातील आरोग्य विभाग, हॉस्पिटल प्रशासन यांचा हा बेजबाबदारपणा असल्याचेही मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे. लखनौमध्ये ९ ते ११ आॅगस्ट या काळात झालेल्या शिबिरात आपण मेंदूज्वराचा मुद्दा उपस्थित केला होता, असे मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे.>पाच कोटींची मदतगोरखपूर येथील घटनेने चिंतित होऊन भाजप खासदार वरुण गांधी यांनी सुलतानपूर जिल्हा रुग्णालयात बालरोग विभाग सुरु करण्यासाठी खासदार निधीतून पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. उपचारावाचून कोणतेही बालक वंचित राहू नये यासाठी १०० खाटांचा स्वतंत्र विभाग सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.गोरखपूरमध्ये आणखी सहा मुलांचा मृत्यूगोरखपूर : येथील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलमध्ये गत काही दिवसांत ६० मुलांचा मृत्यू झाला असतानाच शनिवार ते सोमवारपर्यंत तीन दिवसांत आणखी ६ मुलांचा मेंदुज्वराने मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. पुष्कर आनंद यांनी ही माहिती दिली.