शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

१-२ नाही, भारतीय रेल्वेचे कर्ज तब्बल ८ हजार कोटींनी वाढले! २०२० पासून अनेकपटीने भर पडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 16:02 IST

Indian Railway Debt: कोरोना काळापासून भारतीय रेल्वेवरील कर्जाचा बोजा प्रचंड प्रमाणात वाढल्याचे सांगितले जात आहे.

Indian Railway Debt: गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेत अनेक अमूलाग्र बदल झालेले पाहायला मिळत आहेत. स्टेशन आधुनिकीकरणपासून विविध प्रकारच्या नव्या प्रीमियम रेल्वेसेवा, प्रवाशांसाठी सुविधा, सुरक्षितता यांवर भर देण्यात आल्याचे दिसत आहे. असे असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय रेल्वेवरील कर्जात गेल्या ४ वर्षांत तब्बल ८ हजार कोटी रुपयांचे भर पडली असल्याची माहिती देण्यात आली आहे. सन २०२० नंतर हा आकडा अनेकपटीने वाढला, असेही सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या कर्जात ८ हजार कोटी रुपयांची वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. बड्या प्रकल्पांना कर्जाचा आलेख वाढत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. याशिवाय कोरोना काळातही रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. सन २०१९-२० मध्ये कर्ज २० हजार ३०४ कोटी रुपये होते, ते २०२०-२१ मध्ये २३ हजार ३८६ कोटी रुपये झाले. २०२१-२२ मध्ये हा आकडा २८ हजार ७०२ कोटी रुपये होता. रोलिंग स्टॉक, मालमत्ता खरेदी आणि इतर प्रकल्पांसाठी भारतीय रेल्वेने इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनकडून मदत घेतल्याचे वृत्त आहे.

भारतीय रेल्वेवरील कर्जाचा बोजा वाढतच राहिला

सन २०२२-२३ मध्येही रेल्वेला कर्जातून दिलासा मिळालेला नाही. भारतीय रेल्वेवरील कर्जाचा हा आकडा ३४ हजार १८९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आम्ही अनेक मोठे प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काम करत आहोत. यासह, रेल्वे कर्ज कमी करण्यासाठी अंतर्गत सेवांमधून महसूल वाढवण्याचे मार्ग शोधत आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, सन २०२०-२१ मध्ये कोरोना काळात भारतीय रेल्वेने रेल्वेच्या उत्पन्नात मोठी घट नोंदवली गेली होती. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने भारतीय रेल्वेला ७९ हजार ३९८ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. रेल्वेचे म्हणणे आहे की, या कर्जाची परतफेड करण्याची प्रक्रिया आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू होईल. विशेष म्हणजे अनेक मोठे रेल्वे प्रकल्पही एकाच वेळी सुरू आहेत. 

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव