शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

हवाई हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मेले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 06:05 IST

या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, ही संख्या पंतप्रधान वा कोणत्याही सरकारी प्रवक्त्याने दिलेली नाही, असेही अहलुवालिया म्हणाले.

नवी दिल्ली : हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये २५0 दहशतवादी मारले गेल्याचा दावा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला असला तरी त्याच पक्षाचे उपाध्यक्ष व केंद्रीय मंत्री एस. एस. अहलुवालिया यांनी मात्र हा हल्ला जीवितहानी करण्याच्या उद्देशाने करण्यात आला नव्हता, भारत कारवाई करू शकतो, हा संदेश देण्यासाठी एअर स्ट्राईक करण्यात आला, असे म्हटले आहे. या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, ही संख्या पंतप्रधान वा कोणत्याही सरकारी प्रवक्त्याने दिलेली नाही, असेही अहलुवालिया म्हणाले.त्यामुळे एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले, याविषयी भाजपामध्येच मतभेद असल्याचे दिसते. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही परदेशी वृत्तपत्रांचा हवाला देत किती दहशतवादी मारले गेले, ही माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी केली होती.तोच प्रश्न काँग्रेसचे नेते कपिल सिबल व दिग्विजय सिंह यांनी सोमवारी उपस्थित केला. वॉशिंग्टन फोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स, गार्डियन, टेलिग्राफ, रॉयटर्सच्या बातम्यांचा हवाला देत मोदी यांना सवाल केला की, जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त झाल्याचे पुरावे द्यावेत. बालाकोट येथे दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे कोठेही दिसत नाही.त्यावर भाजपाचे नेते प्रकाश जावडेकर म्हणाले की, असे पुरावे मागणे म्हणजे आपल्या हवाई दलावर अविश्वास व्यक्त करण्यासारखे आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक