शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

हवाई हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मेले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 06:05 IST

या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, ही संख्या पंतप्रधान वा कोणत्याही सरकारी प्रवक्त्याने दिलेली नाही, असेही अहलुवालिया म्हणाले.

नवी दिल्ली : हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये २५0 दहशतवादी मारले गेल्याचा दावा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला असला तरी त्याच पक्षाचे उपाध्यक्ष व केंद्रीय मंत्री एस. एस. अहलुवालिया यांनी मात्र हा हल्ला जीवितहानी करण्याच्या उद्देशाने करण्यात आला नव्हता, भारत कारवाई करू शकतो, हा संदेश देण्यासाठी एअर स्ट्राईक करण्यात आला, असे म्हटले आहे. या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, ही संख्या पंतप्रधान वा कोणत्याही सरकारी प्रवक्त्याने दिलेली नाही, असेही अहलुवालिया म्हणाले.त्यामुळे एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले, याविषयी भाजपामध्येच मतभेद असल्याचे दिसते. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही परदेशी वृत्तपत्रांचा हवाला देत किती दहशतवादी मारले गेले, ही माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी केली होती.तोच प्रश्न काँग्रेसचे नेते कपिल सिबल व दिग्विजय सिंह यांनी सोमवारी उपस्थित केला. वॉशिंग्टन फोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स, गार्डियन, टेलिग्राफ, रॉयटर्सच्या बातम्यांचा हवाला देत मोदी यांना सवाल केला की, जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त झाल्याचे पुरावे द्यावेत. बालाकोट येथे दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे कोठेही दिसत नाही.त्यावर भाजपाचे नेते प्रकाश जावडेकर म्हणाले की, असे पुरावे मागणे म्हणजे आपल्या हवाई दलावर अविश्वास व्यक्त करण्यासारखे आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक