शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बेघर लोकांना आधार कार्ड देणार कसे? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:49 IST

गरिबांना विविध कल्याणकारी योजनांचा फायदा मिळावा यासाठी आधार सक्ती केली जात असली तरी अनेक बेघरांना आधार कार्ड मिळण्यातच अडचणी येत आहेत. लाखो बेघर लोकांकडे कायमस्वरूपी पत्ता नसताना त्यांना तुम्ही आधार कसे देणार? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केला आहे.

नवी दिल्ली : गरिबांना विविध कल्याणकारी योजनांचा फायदा मिळावा यासाठी आधार सक्ती केली जात असली तरी अनेक बेघरांना आधार कार्ड मिळण्यातच अडचणी येत आहेत. लाखो बेघर लोकांकडे कायमस्वरूपी पत्ता नसताना त्यांना तुम्ही आधार कसे देणार? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केला आहे.२०११ च्या जनगणनेनुसार, १७ लाख ७0 हजार लोक बेघत आहेत. या बेघर लोकांना आधार क्रमांक मिळू शकत नसल्याने ते भारत सरकारसाठी अस्तित्वातच नाहीत का? असा सवाल न्या. मदन बी. लोकूर यांनी सरकारला केला. न्या. लोकूर हे सामाजिक न्याय खंडपीठाचे अध्यक्ष आहेत.त्यावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले की, बेघर लोक हे सरकारच्या दृष्टीने अस्तित्वात नाहीत, असे म्हणणे चुकीचे आहे. बेघरही आधार मिळवण्यास पात्र आहेत. आधारच्या नोंदणीसाठी कायमस्वरूपी वास्तव्याचा पुरावा देणे बंधनकारक आहे. बेघरांकडे तो पुरावा नसल्याने आधार नोंदणीच करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे सरकारी कल्याणकारी योजनांसाठी आधार अनिवार्य आहे का? या न्यायालयाच्या सवालावर उत्तर प्रदेश सरकारने सकारात्मक उत्तर दिले. त्यावर ज्यांच्याकडे घर नाही किंवा त्यांच्याकडे कायमचा रहिवासी पुरावा नाही, अशा बेघर लोकांना आधार कसे मिळणार? असा सवाल न्या. लोकूर यांनी केला.निवाºयाचा प्रश्नबेघर लोकांच्या रात्रीच्या निवाºयाच्या सुविधा अपुºया असल्याविषयी एक याचिका न्यायालयात आली असून, तिच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा सवाल केला. यापूर्वी न्यायालयाने उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना समन्स पाठवून स्पष्टीकरण मागवले होते.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड