शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

बेघर लोकांना आधार कार्ड देणार कसे? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:49 IST

गरिबांना विविध कल्याणकारी योजनांचा फायदा मिळावा यासाठी आधार सक्ती केली जात असली तरी अनेक बेघरांना आधार कार्ड मिळण्यातच अडचणी येत आहेत. लाखो बेघर लोकांकडे कायमस्वरूपी पत्ता नसताना त्यांना तुम्ही आधार कसे देणार? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केला आहे.

नवी दिल्ली : गरिबांना विविध कल्याणकारी योजनांचा फायदा मिळावा यासाठी आधार सक्ती केली जात असली तरी अनेक बेघरांना आधार कार्ड मिळण्यातच अडचणी येत आहेत. लाखो बेघर लोकांकडे कायमस्वरूपी पत्ता नसताना त्यांना तुम्ही आधार कसे देणार? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केला आहे.२०११ च्या जनगणनेनुसार, १७ लाख ७0 हजार लोक बेघत आहेत. या बेघर लोकांना आधार क्रमांक मिळू शकत नसल्याने ते भारत सरकारसाठी अस्तित्वातच नाहीत का? असा सवाल न्या. मदन बी. लोकूर यांनी सरकारला केला. न्या. लोकूर हे सामाजिक न्याय खंडपीठाचे अध्यक्ष आहेत.त्यावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले की, बेघर लोक हे सरकारच्या दृष्टीने अस्तित्वात नाहीत, असे म्हणणे चुकीचे आहे. बेघरही आधार मिळवण्यास पात्र आहेत. आधारच्या नोंदणीसाठी कायमस्वरूपी वास्तव्याचा पुरावा देणे बंधनकारक आहे. बेघरांकडे तो पुरावा नसल्याने आधार नोंदणीच करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे सरकारी कल्याणकारी योजनांसाठी आधार अनिवार्य आहे का? या न्यायालयाच्या सवालावर उत्तर प्रदेश सरकारने सकारात्मक उत्तर दिले. त्यावर ज्यांच्याकडे घर नाही किंवा त्यांच्याकडे कायमचा रहिवासी पुरावा नाही, अशा बेघर लोकांना आधार कसे मिळणार? असा सवाल न्या. लोकूर यांनी केला.निवाºयाचा प्रश्नबेघर लोकांच्या रात्रीच्या निवाºयाच्या सुविधा अपुºया असल्याविषयी एक याचिका न्यायालयात आली असून, तिच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा सवाल केला. यापूर्वी न्यायालयाने उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना समन्स पाठवून स्पष्टीकरण मागवले होते.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड