शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

अर्थव्यवस्थेला चेतना कशी द्यायची? सरकारमध्येच संघर्ष; अरुण जेटली- नीति आयोगात मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:05 IST

अर्थव्यवस्थेला चेतना आणण्यासाठी आर्थिक उत्तेजनाचे पॅकेज द्यावे की नाही या मुद्यावर अर्थमंत्री अरूण जेटली आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्यात संघर्ष सुरू आहे.

- हरीश गुप्ता  नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला चेतना आणण्यासाठी आर्थिक उत्तेजनाचे पॅकेज द्यावे की नाही या मुद्यावर अर्थमंत्री अरूण जेटली आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्यात संघर्ष सुरू आहे. राजीव कुमार यांची नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांनी सरकारमध्ये आजपर्यंत कोणी न वापरलेल्या (आर्थिक उत्तेजनाचे पॅकेज) मार्गाची शिफारस केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.जेटली आणि कुमार यांच्यातील शाब्दिक युद्ध वा रस्सीखेच सरकारमध्ये अगदी जवळून बघितली जात आहे कारण जेटली यांनी अर्थव्यवस्थेला चेतना आणण्यासाठी आर्थिक उत्तेजन द्यावे हा विषय माझ्यासमोर कधीच नव्हता व तसा शब्दही मी कधी वापरला नाही हे स्पष्टपणे सांगितले आहे. जेटली यांनी हे वक्तव्य१५ आॅक्टोबर रोजी अमेरिकेतकेले होते. आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि जागतिक बँकेत चर्चा करण्यासाठी ते आठवड्याच्या दौºयावर तेथे गेले होते.आर्थिक प्रोत्साहनाला तज्ज्ञांचा विरोधअर्थ मंंत्रालयाने या प्रस्तावाला विरोध केला आहे. कारण, त्यांनी २०१७-१८ साठी आर्थिक तूटीचे लक्ष्य जीडीपीच्या ३.२ टक्के आणि पुढील वर्षासाठी ३ टक्के निर्धारित केले आहे. काही तज्ज्ञांनी या आर्थिक प्रोत्साहनाला विरोध केला आहे. कारण, त्यांना वाटते की, ते आर्थिक एकत्रीकरण योजनेला धोक्यात आणू शकते. 

टॅग्स :GovernmentसरकारArun Jaitleyअरूण जेटली