शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

10 दिवसांत ट्रेनमध्ये 80 मजूर कसे मृत्युमुखी पडले, मोदी सरकार उत्तर द्या- ओवैसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 23:27 IST

ओवैसी यांनी लॉकडाऊन व कामगारांच्या परिस्थितीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

नवी दिल्लीः एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. असदुद्दीन ओवैसींनी यांनी आज तकचा विशेष कार्यक्रम ई-अजेंडामध्ये भाग घेतला. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. ओवैसी यांनी लॉकडाऊन व कामगारांच्या परिस्थितीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, मोदी सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. कोणत्या कारणासाठी सरकार एक वर्ष साजरा करीत आहे?, कोरोना विषाणूमुळे लागू केलेले लॉकडाऊन पूर्णपणे घटनाबाह्य आहे. लॉकडाऊनमुळे देशातील 25 कोटी कामगारांचे नुकसान झाले आहे. सरकार नक्की काय साजरे करीत आहे, असा सवालही ओवैसी यांनी उपस्थित केला. 12 कोटी लोकांनी लॉकडाऊनमुळे नोकरी गमावली. लॉकडाऊनमुळे शेकडो लोकांचे प्राण गेले. लॉकडाऊनमुळे आज देशातील कामगार रस्त्यावर आले आहेत. असदुद्दीन ओवैसी यांनी श्रमिक स्पेशल ट्रेनवरून मोदी सरकारवर हल्ला केला. ते म्हणाले की, श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. जर चांगली व्यवस्था केली गेली असती तर 10 दिवसांत ट्रेनमध्ये 80 लोक मृत्युमुखी पडले नसते, असंही ओवैसी म्हणाले आहेत. 

हेही वाचा!

CoronaVirus News: घाबरू नका! राज्यात २९४० नवीन कोरोनाबाधित सापडले, पण २८ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले 

Unlock 1: आता प्रवासासाठी ई-पासची गरज नाही; केंद्राने केली घोषणा, राज्याच्या निर्णयाची प्रतीक्षा

Lockdown 5.0 : मुहूर्त ठरला!... पहिल्या टप्प्यात उघडणार धार्मिक स्थळं, मॉल अन् हॉटेल्सचं दार

Lockdown 5.0 : केंद्राची नवीन नियमावली प्रसिद्ध; जाणून घ्या कोणती सूट मिळणार अन् कशावर बंदी

CoronaVirus: स्मशानात मृतदेहाला पाणी पाजणं पडलं महागात; अंत्यविधीला गेलेल्या १९ जणांना कोरोनाचा संसर्ग 

CoronaVirus: खबरदार! राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धूम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावली जाणार

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदी