शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

10 दिवसांत ट्रेनमध्ये 80 मजूर कसे मृत्युमुखी पडले, मोदी सरकार उत्तर द्या- ओवैसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 23:27 IST

ओवैसी यांनी लॉकडाऊन व कामगारांच्या परिस्थितीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

नवी दिल्लीः एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. असदुद्दीन ओवैसींनी यांनी आज तकचा विशेष कार्यक्रम ई-अजेंडामध्ये भाग घेतला. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. ओवैसी यांनी लॉकडाऊन व कामगारांच्या परिस्थितीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, मोदी सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. कोणत्या कारणासाठी सरकार एक वर्ष साजरा करीत आहे?, कोरोना विषाणूमुळे लागू केलेले लॉकडाऊन पूर्णपणे घटनाबाह्य आहे. लॉकडाऊनमुळे देशातील 25 कोटी कामगारांचे नुकसान झाले आहे. सरकार नक्की काय साजरे करीत आहे, असा सवालही ओवैसी यांनी उपस्थित केला. 12 कोटी लोकांनी लॉकडाऊनमुळे नोकरी गमावली. लॉकडाऊनमुळे शेकडो लोकांचे प्राण गेले. लॉकडाऊनमुळे आज देशातील कामगार रस्त्यावर आले आहेत. असदुद्दीन ओवैसी यांनी श्रमिक स्पेशल ट्रेनवरून मोदी सरकारवर हल्ला केला. ते म्हणाले की, श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. जर चांगली व्यवस्था केली गेली असती तर 10 दिवसांत ट्रेनमध्ये 80 लोक मृत्युमुखी पडले नसते, असंही ओवैसी म्हणाले आहेत. 

हेही वाचा!

CoronaVirus News: घाबरू नका! राज्यात २९४० नवीन कोरोनाबाधित सापडले, पण २८ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले 

Unlock 1: आता प्रवासासाठी ई-पासची गरज नाही; केंद्राने केली घोषणा, राज्याच्या निर्णयाची प्रतीक्षा

Lockdown 5.0 : मुहूर्त ठरला!... पहिल्या टप्प्यात उघडणार धार्मिक स्थळं, मॉल अन् हॉटेल्सचं दार

Lockdown 5.0 : केंद्राची नवीन नियमावली प्रसिद्ध; जाणून घ्या कोणती सूट मिळणार अन् कशावर बंदी

CoronaVirus: स्मशानात मृतदेहाला पाणी पाजणं पडलं महागात; अंत्यविधीला गेलेल्या १९ जणांना कोरोनाचा संसर्ग 

CoronaVirus: खबरदार! राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धूम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावली जाणार

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदी