शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

10 दिवसांत ट्रेनमध्ये 80 मजूर कसे मृत्युमुखी पडले, मोदी सरकार उत्तर द्या- ओवैसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 23:27 IST

ओवैसी यांनी लॉकडाऊन व कामगारांच्या परिस्थितीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

नवी दिल्लीः एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. असदुद्दीन ओवैसींनी यांनी आज तकचा विशेष कार्यक्रम ई-अजेंडामध्ये भाग घेतला. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. ओवैसी यांनी लॉकडाऊन व कामगारांच्या परिस्थितीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, मोदी सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. कोणत्या कारणासाठी सरकार एक वर्ष साजरा करीत आहे?, कोरोना विषाणूमुळे लागू केलेले लॉकडाऊन पूर्णपणे घटनाबाह्य आहे. लॉकडाऊनमुळे देशातील 25 कोटी कामगारांचे नुकसान झाले आहे. सरकार नक्की काय साजरे करीत आहे, असा सवालही ओवैसी यांनी उपस्थित केला. 12 कोटी लोकांनी लॉकडाऊनमुळे नोकरी गमावली. लॉकडाऊनमुळे शेकडो लोकांचे प्राण गेले. लॉकडाऊनमुळे आज देशातील कामगार रस्त्यावर आले आहेत. असदुद्दीन ओवैसी यांनी श्रमिक स्पेशल ट्रेनवरून मोदी सरकारवर हल्ला केला. ते म्हणाले की, श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. जर चांगली व्यवस्था केली गेली असती तर 10 दिवसांत ट्रेनमध्ये 80 लोक मृत्युमुखी पडले नसते, असंही ओवैसी म्हणाले आहेत. 

हेही वाचा!

CoronaVirus News: घाबरू नका! राज्यात २९४० नवीन कोरोनाबाधित सापडले, पण २८ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले 

Unlock 1: आता प्रवासासाठी ई-पासची गरज नाही; केंद्राने केली घोषणा, राज्याच्या निर्णयाची प्रतीक्षा

Lockdown 5.0 : मुहूर्त ठरला!... पहिल्या टप्प्यात उघडणार धार्मिक स्थळं, मॉल अन् हॉटेल्सचं दार

Lockdown 5.0 : केंद्राची नवीन नियमावली प्रसिद्ध; जाणून घ्या कोणती सूट मिळणार अन् कशावर बंदी

CoronaVirus: स्मशानात मृतदेहाला पाणी पाजणं पडलं महागात; अंत्यविधीला गेलेल्या १९ जणांना कोरोनाचा संसर्ग 

CoronaVirus: खबरदार! राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धूम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावली जाणार

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदी