शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

प्रसंगी सीमेपलीकडेही धडक देऊ - गृहमंत्री राजनाथ सिंह; पाकिस्तानला दिला खणखणीत इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:54 IST

जगातील कोणतीही ताकद काश्मीरला भारतापासून वेगळा करू शकत नाही, अंतर्गत सुरक्षा सांभाळण्याची ताकद आमच्यात आहेच, परंतु प्रसंगी आम्ही सीमेपलिकडेही धडक देऊ शकतो, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे. एका कार्यक्रमात बोलत होते.

नवी दिल्ली : जगातील कोणतीही ताकद काश्मीरला भारतापासून वेगळा करू शकत नाही, अंतर्गत सुरक्षा सांभाळण्याची ताकद आमच्यात आहेच, परंतु प्रसंगी आम्ही सीमेपलिकडेही धडक देऊ शकतो, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे. एका कार्यक्रमात बोलत होते.ते म्हणाले की, अतिरेक्यांना मदत करणे थांबविल्यास पाकिस्तानसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची भारताची इच्छा आहे. परंतु मैत्रीच्या प्रस्तावाला पाकिस्तान सकारात्मक प्रतिसाद देत नाही. उलट संयुक्त राष्ट्रसंघाने दहशवादी घोषित केलेला मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा उदोउदो करीत आहे.काश्मीर प्रश्न कायमचा सुटावा यासाठी आम्ही कुणाशीही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. संवादासाठीच आम्ही दिनेश्वर शर्मा यांची वार्ताकार म्हणून नियुक्ती केली आहे. शर्मा यांनी या मुद्द्याशी संबंधित सर्वांशी चर्चा सुरु केली आहे, असे सांगून ते म्हणाले की, काश्मीरचे तरुण आमचे आहेत, कुणीही बुद्धीभेद करून त्यांना कट्टरपंथाकडे वळवू नये. निरपराध काश्मिरी तरुणांनी आधी इस्लाममधील जिहादची संकल्पना नीट समजून घ्यावी.या वर्षात २काश्मीर सरकारने दगडफेकीचे ९७३० गुन्हे मागे घेतल्याच्या प्रश्नावर गृहमंत्री म्हणाले की, हे सर्व जण तरुण होते. कुणाच्या तरी प्रभावाखाली येऊन त्यांनी हे कृत्य केले. त्यांना दुसऱ्या वेळेस माफ केले जाणार नाही.बंदुकीची गोळी हे उत्तर नव्हेमाओवाद्यांवर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनीयावेळी दिली. ते म्हणाले की, बंदूकीच्या गोळ््या हे नक्षलवादावरील उत्तर नव्हे. नक्षलवादाचा प्रभाव कमी करण्यासाठी आम्ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही विकासापासून दूर असलेल्या घटकांसाठी विविध उपक्रम सुरु करीत आहोत.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह