शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

हिंदी कवी विनोद शुक्ल यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार; छत्तीसगडच्या लेखकाला प्रथमच मिळाला सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 05:47 IST

याबाबतची घोषणा शनिवारी नवी दिल्लीत करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: छत्तीसगडचे प्रसिद्ध हिंदी कवी आणि लेखक विनोद कुमार शुक्ल यांना साहित्य जगतातील सर्वोच्च ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार यंदा प्रदान केला जाईल. छत्तीसगडमधील लेखकाला हा सन्मान मिळण्याची पहिलीच वेळ आहे. याबाबतची घोषणा शनिवारी नवी दिल्लीत करण्यात आली. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘लगभग जय हिंद’ १९७१ मध्ये प्रकाशित झाला आणि तेव्हापासून त्यांच्या लेखनाने साहित्यिक जगात आपले स्थान निर्माण केले आहे. शुक्ल यांचा जन्म १ जानेवारी १९३७ रोजी राजनांदगाव येथे झाला. मणि कौल यांनी त्यांच्या ‘नौकर की कमीज’ या कादंबरीवर एक चित्रपटही बनवला होता.

शुक्ल यांचे साहित्य 

त्यांचे ‘नौकर की कमीज’, ‘खिलेगा तो देखेंगे’ आणि ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ या कादंबऱ्या हिंदीतील काही सर्वोत्तम कादंबऱ्या मानल्या जातात. तसेच... त्यांचे ‘पेड़ पर कमरा’ आणि ‘महाविद्यालय’ हे कथासंग्रहही खूप चर्चेत राहिले आहेत.

मराठीत कोणाला सन्मान?

  • १९७४ - वि. स. खांडेकर
  • १९८४ - वि. वा. शिरवाडकर
  • २००३ - विंदा करंदीकर
  • २०१४ - भालचंद्र नेमाडे

कोणत्या भाषेला किती?

हिंदी - १२, कन्नड - ८, बंगाली - ६, मल्याळम - ६, उर्दू - ५, मराठी - ४, ओरिया - ४, गुजराती -४, तेलुगु - ३,  आसामी - ३, तमिळ - २, संस्कृत - २, कोकणी - २, पंजाबी - २, काश्मिरी - १, इंग्रजी -१

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगड