शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अटल बोगद्याचा फलक  सरकार पुन्हा लावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 05:40 IST

सुखविंदरसिंह सुक्खू यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि आमदारांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली आणि फलकाचा मुद्दा उपस्थित केला.

सिमला : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू यांनी स्पष्ट केले आहे की, यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी २८ जून २०१० रोजी ज्या अटल बोगद्याची पायाभरणी केली होती, त्याचा फलक आता पुन्हा उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू म्हणाले की, हा फलक गहाळ आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे. तो लवकरात लवकर पूर्ववत झाला पाहिजे. संबंधित विभागाला या निर्णयाचे पुनरावलोकन करून मंत्रिमंडळासमोर हा विषय मांडण्यास सांगितले आहे. आगामी काही दिवसांत यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

सुखविंदरसिंह सुक्खू यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि आमदारांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली आणि फलकाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, हा ९.०२ किमीचा बोगदा बॉर्डर रोड ऑर्गनायजेशनने बांधला आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांनी यांनी मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सिक्खू यांची भेट घेतली. या वेळी त्यांचे पुत्र विक्रमादित्य हेही उपस्थित होते. 

प्रकरण काय?३ ऑक्टोबर २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बोगद्याचे उद्घाटन झाले होते. या वेळी प्रदेश काँग्रेसने असा आरोप केला होता की, सोनिया गांधी यांच्या हस्ते २०१० मध्ये पायाभरणी झाली होती, त्याचा फलक काढून टाकण्यात आला.सोनिया गांधी यांच्या हस्ते २०१० मध्ये झालेल्या पायाभरणी समारंभास तत्कालीन मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री वीरभद्र सिंह यांची उपस्थिती होती.  

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेश