शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
3
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
4
सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
5
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
6
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
7
Food Recipe: जेवणात तोंडी लावायला नसेल काही, तेव्हा करा ही चटपटीत दही तिखारी!
8
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
9
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
10
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!
11
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
12
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
13
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
14
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
15
'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."
16
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
17
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
18
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
19
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
20
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?

पाकिस्तानचे भारताविरुद्ध छुपे युद्ध

By admin | Updated: September 28, 2015 01:57 IST

पाकिस्तानने दहशतवादाच्या आडून भारताविरुद्ध छुपे युद्ध पुकारले असल्याचा आरोप कें द्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी केला आणि देशापुढील हे एक मोठे आव्हान असल्याचेही स्पष्ट केले.

लखनौ : पाकिस्तानने दहशतवादाच्या आडून भारताविरुद्ध छुपे युद्ध पुकारले असल्याचा आरोप कें द्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी केला आणि देशापुढील हे एक मोठे आव्हान असल्याचेही स्पष्ट केले.येथे आयोजित एका परिषदेत ‘भारताची प्रगती, सुरक्षा स्थिती आणि दिशा’ या विषयावर ते बोलत होते. दहशतवादाविरुद्ध संयुक्त अरब अमिरातीसोबत (यूएई) सहकार्य आणि गोपनीय सूचनांच्या देवाणघेवाणीबाबत समझोत्याचा उल्लेख करताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, आम्ही या मुद्यावर अनेक देशांना विश्वासात घेतले असून राजनैतिक उपायही केले जात आहेत. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे; परंतु भारताकडूनही त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे, याकडे लक्ष वेधताना सिंह म्हणाले, पाकिस्तान आणि चीनला लागून असलेल्या देशाच्या सीमा अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्या अनुषंगाने सुरक्षा बंदोबस्तही चोख ठेवला जातो. नेपाळ आणि भूतानलगतच्या सीमांवर कुठलीही समस्या नसली तरी बांगलादेश आणि म्यानमारची सीमा सक्रिय आहे. काय म्हणाले गृहमंत्रीरालोआ सरकार सत्तेत आल्यापासून जम्मू-काश्मीर सीमेवर घुसखोरीच्या घटना कमी झाल्या आहेत. २०१३ साली घुसखोरीच्या २७७ आणि २०१२ मध्ये २६४ घटना घडल्या होत्या. त्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत फक्त १५ घटनांची नोंद आहे. जगभरात थैमान घालणारी इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) ही दहशतवादी संघटना भारतात कदापि पाळेमुळे रोवू शकणार नाही आणि याचे संपूर्ण श्रेय या देशातील मुस्लिमांना आहे. भारताच्या वाढत्या सामरिक शक्तीने राष्ट्रविरोधी घटक त्रस्त झाले आहेत. (वृत्तसंस्था)