शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

केरळमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; ११ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 05:12 IST

केरळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्याने मरण पावलेल्यांची संख्या आता ११ झाली आहे.

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्याने मरण पावलेल्यांची संख्या आता ११ झाली आहे. नेय्यतिकारा येथे जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने एक जण रविवारी मरण पावला, तर अलप्पुझा येथे एकाचा नदीत बुडून मृत्यू झाला.मुसळधार पावसाने इडुक्की, कन्नूर आदी जिल्ह्यांतील पिके व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात नेमकी किती हानी झाली आहे त्याची पाहणी करण्यात येत असल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.संततधारेमुळे इडुक्की जिल्ह्यातील वाहतूक कोलमडली आहे. अनेक झाडे पडली आहेत. पावसामुळे नागरिकांना कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागत असून त्यांच्यासाठी कडिनमकुलम येथे मदतछावणी उभारली असून, त्यात ४० जणांच्या निवाºयाची सोय करण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसKeralaकेरळnewsबातम्या