शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 04:20 IST

विदर्भातील १० जिल्हे ४० अंशांच्या पुढे : सोमवारी गोंदिया वगळता विदर्भातील १० जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंशांच्या वर पोहचले.

नवी दिल्ली : देशभरात सतत वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगालसह दक्षिणेकडील कर्नाटक, केरळ आदी राज्यांतही तापमान उच्चांक गाठत आहे. दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यावर असलेले वादळी पावसाचे सावट आता संपले असून पारा चढणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसा उन्हाचे चटके, उष्णता व रात्री उकाड्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचा भाग, तेलंगणा, तामिळनाडू, पुदु्च्चेरी या भागात पुढील तीन ते चार दिवस वाढती उष्णता लक्षात घेता 'ऑरेंज' अलर्ट जारी केला.

विदर्भातील १० जिल्हे ४० अंशांच्या पुढे : सोमवारी गोंदिया वगळता विदर्भातील १० जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंशांच्या वर पोहचले. नागपूर २४ तासात २.७ अंशांनी वाढून ४०.१ अंशांवर गेले आहे. अकोला येथे ४२.३ अंश तापमान नोंदविण्यात आले. रात्रीच्या तापमानात अंशत: घट झाली असून ३० एप्रिलपासून पुढे त्यात वाढ होण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Temperatureतापमान