शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

हुंडाविरोधी कायद्याचा गैरवापर होतोय - कोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 04:07 IST

महिलांकडून हुंडाविरोधी कायद्याचा पती आणि सासू-सासºयांविरोधात होणाºया गैरवापरावर सर्वोच्च न्यायालयाने काळजी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : महिलांकडून हुंडाविरोधी कायद्याचा पती आणि सासू-सासºयांविरोधात होणाºया गैरवापरावर सर्वोच्च न्यायालयाने काळजी व्यक्त केली आहे. तसेच हुंडा प्रकरणांमध्ये जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही आणि त्यातील वस्तुस्थिती समोर येत नाही, तोपर्यंत कोणालाही अटक करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.महिलांमध्ये आयपीसी ४९८ अ कलमाचा गैरवापर वाढत आहे. कायद्याचा आधार घेत महिला पतीचे नातेवाईक ज्यामध्ये पालक, लहान मुले आणि वयस्कांचा सहभाग असतो, त्यांना फौजदारी खटल्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या प्रकारांकडे गंभीरपणे पाहण्याची वेळ आली आहे, असे न्या. ए. के. गोयल आणि यू. यू. ललित यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.हुंडा छळ प्रकरणांची चौकशी व छाननी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कुटुंब कल्याण समिती स्थापन करावी, या समितीने अहवाल सादर केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात यावी, त्याआधी करू नये, असा आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिला.या समितीमध्ये तीन सदस्य असावेत, त्यात सामाजिक कार्यकर्ते, कायदा क्षेत्रातील एक जण व निवृत्त एक व्यक्ती असावेत आणि त्यांच्या कामकाजावर जिल्हा न्यायाधीशांनी सतत लक्ष ठेवावे, असे न्यायालयाने नमूद केले.