शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

...तर अर्धे जग होईल उष्णतेच्या लाटेची शिकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 23:01 IST

प्रचंड उकाडा आणि उष्णतेच्या लाटेचा प्रकोप भारतासह संपूर्ण जगात पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली - प्रचंड उकाडा आणि उष्णतेच्या लाटेचा प्रकोप भारतासह संपूर्ण जगात पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे दीडशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान उन्हाळ्याच्या वाढत्या प्रकोपाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पुढच्या काळात जागतिक तापमानवाढीच्या वेगावर नियंत्रण न मिळवल्यास जगभरात उष्णतेचा प्रकोप मोठ्या प्रमाणावर वाढेल. त्यामुळे भारतासारख्या उष्ण कटीबंधातीलच नव्हे तर अमेरिकेसारख्या देशातील शहरांमध्येही हजारो जणांचा मृत्यू होऊ शकतो.  या संदर्भातील एक अहवाल ऑस्ट्रेलियामधील हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कार्बनचे उत्सर्जन कमी न झाल्यास असाच कडक उन्हाळा पडत राहील त्यामुळे वर्षागणिक परिस्थिती बिघडत जाईल, असे या अहवालात म्हटले आहे. तसेच वाढत्या तापमानाचा प्रभाव जगभरातील ५८ टक्के भारावर दिसून येईल. त्यामुळे उष्णतेचे जुने विक्रम मोडले जातील, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली.   

टॅग्स :Temperatureतापमान