शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

नितीन गडकरींच्या खात्याचे अर्धा डझन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधांतरी; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 06:26 IST

नव्या नियमांनुसार तत्त्वत: मंजुरीच्या आधारावर महामार्गांचे प्रकल्प अहवाल बनविण्याच्या कामाला खीळ बसली आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : नीती आयोगाच्या नव्या नियमांमुळे रस्ते बांधणीचे काम गोगलगाईच्या वेगाने चालू शकते. अनेक राज्यांत डझन महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधांतरी लटकल्याचे दिसते. नव्या नियमांनुसार तत्त्वत: मंजुरीच्या आधारावर महामार्गांचे प्रकल्प अहवाल बनविण्याच्या कामाला खीळ बसली आहे.नितीन गडकरी यांच्या केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने आधीच्या कार्यकाळात लोकप्रतिनिधी, राज्य सरकारांकडून राज्य महामार्ग, जिल्हा रस्ते, इंटरमीडिएट रस्ते व इतर रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग बनविण्याचा निर्णय घेतला होता. तत्त्वत: मंजुरी मिळाल्यावर त्यांचा अहवाल बनविण्याचा आदेश दिला गेला. यामुळे राष्ट्रीय महामार्गाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्याचा प्रकल्प अहवाल तयार व्हायचा. गेल्यावर्षी हे काम नीती आयोगाने आपल्याकडे घेतले. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देणारे प्रस्ताव आता रस्ते परिवहन मंत्रालयाऐवजी नीती आयोगाकडे पाठवले जाऊ लागले. मंत्रालयाचे सचिव गिरधर अरमाने यांनी तत्त्वत: मंजुरी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या डीपीआरचे काम सुरू करण्यासाठी नियमांत सूट देण्याची मागणी केली गेली आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी