शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

गुरगावात ईशान्येकडील दोघांवर हल्ला

By admin | Updated: October 22, 2014 05:17 IST

आपल्यासोबत दारू पिण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या आठ जणांनी नागालँडच्या तीन युवकांना बेदम मारहाण केल्याची घटना गुरगावच्या सिकंदरपूर येथे बुधवारी रात्री घडली.

गुरगाव : आपल्यासोबत दारू पिण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या आठ जणांनी नागालँडच्या तीन युवकांना बेदम मारहाण केल्याची घटना गुरगावच्या सिकंदरपूर येथे बुधवारी रात्री घडली. या तीनपैकी दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी जेम्स नावाच्या एका युवकाच्या डोक्यावरचे केसही कापल्याचे पोलिसांनी सांगितले. कॉल सेंटरमध्ये काम करणारा जेम्स आणि त्याचे दोन मित्र सिकंदरपूर येथे भाड्याने राहतात. बुधवारी रात्री आठ तरुण त्यांच्याकडे आले आणि सोबत दारू पिण्यास सांगितले. या तिघांनी त्यांना नकार दिल्यामुळे ते चिडले आणि त्यांच्यात जोरदार भांडण झाले. यावेळी आठही जणांनी या तीन नागा युवकांना बेदम मारहाण केली आणि जेम्सचे केस कापले. जखमी नागा युवकांना गुरगावच्या सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ईशान्य भारतीयांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटनांबाबत गृहमंत्री राजनाथसिंग यांनी चिंता व्यक्त केली आहे. याआधीही कर्नाटकात कानडी भाषेत न बोलल्यावरून ईशान्य भारतातील तीन युवकांना मारहाण करण्यात आली होती.केंद्राने मागवला अहवालईशान्येकडील तीन युवकांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा तसेच हल्लेखोरांना पकडण्याबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांच्या अहवालाची मागणी गृहमंत्रालयाने दोषी व्यक्तींविरुद्ध तात्काळ कारवाई केली जावी व या घटनेचा सविस्तर अहवाल पाठवावा, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)