शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जीएसटी @ १९ टक्के!

By admin | Updated: August 5, 2016 05:41 IST

जीएसटी विधेयकास राज्यसभेने मंजुरी दिली असली तरी केंद्र आणि राज्य सरकारांना मान्य होईल असा जीएसटीचा रास्त दर किती असावा

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- जीएसटी विधेयकास राज्यसभेने मंजुरी दिली असली तरी केंद्र आणि राज्य सरकारांना मान्य होईल असा जीएसटीचा रास्त दर किती असावा, हे ठरविण्याची मोठी लढाई अजून पुढेच आहे. जीएसटीचा दर १८ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, अशी काँग्रेसची मागणी असली तरी हा दर १९ टक्क्यांपेक्षा जास्त असू शकतो, असे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी दिले. जेटली यांनी नॅशनल मीडिया सेंटरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी सांगितले की, जीएसटी दर ठरविण्यासाठी सर्व राज्ये कामाला लागली आहेत. राज्यांचे वित्तमंत्री एकत्रित काम करीत आहेत. जीएसटीचा दर सर्वांना स्वीकारार्ह, व्यवहार्य आणि महागाईला भडकवणार नाही असा असावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अरविंद सुब्रमण्यम यांच्या समितीने १७ ते १९ टक्के जीएसटी दराची शिफारस केली असली तरी, तो त्यापेक्षा जास्त असू शकतो.>एक महिन्याच्या आत मंजुरीजीएसटी १ एप्रिलपासून लागू करण्याचा आपला प्रयत्न आहे. किमान १६ राज्ये जीएसटीला एक महिन्याच्या आत मंजुरी देतील. तसेच त्यानंतर लगेच जीएसटी कौन्सिल स्थापन होऊन सेंट्रल जीएसटी आणि इंटिग्रेटेड जीएसटी विधेयके हिवाळी अधिवेशनातच संसदेत मांडली जातील, असा आशावाद जेटली यांनी व्यक्त केला. जेटली म्हटले की, सध्याच्या व्यवस्थेत राज्ये १४ टक्के व्हॅट आकारतात. केंद्र सरकार १४.५ टक्के सेवा कर आकारते. एंट्री टॅक्स आणि अन्य स्थानिक कर लावता सुमारे ६0 ते ७0 टक्के वस्तूंवर २७ ते ३0 टक्के कर लागतो. जीएसटी त्यापेक्षा कितीतरी कमी असेल. तो किती असेल, ते मात्र मी तुम्हाला आताच सांगणार नाही.राज्ये आणि केंद्र यांचा महसूल वाढेल. जीएसटीवर अव्यहार्य सीमा लादल्यास वित्तीय तूट निर्माण होईल. त्यातून महागाईच वाढेल. >जीएसटीचा दर कितीही असला तरी सरकार महागाई वाढणार नाही याची काळजी घेईल. ग्राहक किंमत निर्देशांकातील अनेक वस्तूंना जीएसटीतून सूट आहे. नव्या करव्यवस्थेत कर चुकवेगिरीला स्थान असणार नाही. - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री