शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

समता-सदभावनेच्या शपथेने ग्राम उदय अभियानाचा प्रारंभ

By admin | Updated: April 15, 2016 22:55 IST

बेळगाव ढगा, विल्होळी, गौळाणेसह दहा गावांचा समावेश

बेळगाव ढगा, विल्होळी, गौळाणेसह दहा गावांचा समावेशनाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ग्राम उदय से भारत अभियानाचा शुभारंभ नाशिक तालुक्यातील दहा गावांमध्ये अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या हस्ते समता व सद्भावनेची शपथ देऊन करण्यात आला. बेळगाव ढगा येथे या समता व सद्भावना शपथेचे आयोजन करण्यात आले होते.गोवर्धन गटातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणेअंतर्गत कामांचे भूमिपूजन व ग्राम उदय से भारत उदय अभियानाचा शुभारंभ या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी बेळगाव ढगा हे गाव दत्तक घेतले असून, गावातील ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक शाळा, स्मशानभूमी, पशुसंवर्धन दवाखाना आदि विविध विकासकामे सुरू आहेत. काही पूर्ण झाली आहेत. काही कामांचा शुभारंभ करण्यात आला. बेळगाव ढगा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ जयंतीचे औचित्य साधून ग्राम उदय से भारत उदय अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अध्यक्ष विजयश्री चुंबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मनोेगत व्यक्त केले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी, रत्नाकर चुंबळे, तुकाराम खांडबहाले, वामन चुंबळे, बाजीराव चुंबळे, उपअभियंता संजय पवार, शाखा अभियंता मधुकर लांबे, सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर गोवर्धन गटातील गौळाणे, आंबेबाहुला, विल्होळी, पिंपळद, जातेगाव, तळेगाव, बेळगाव ढगा, महिरावणी, दुडगाव या गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी आयोजित अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)फोटो एनएसके इडीटवर टाकला आहे.