शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

ग्रामपंचायतींच्या चाव्या जाणार महिलांच्या हाती ग्रामपंचायत आरक्षण सोडत: 369 ग्रामपंचायतींवर महिला सरपंचांची वर्णी

By admin | Updated: March 28, 2015 01:43 IST

सोलापूर: अकरा तालुक्यात असलेल्या 1 हजार 32 ग्रामपंचायत आरक्षणाची सोडत शुक्रवारी झाली. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 338 ग्रामपंचायतींच्या कारभाराची चावी महिला सरपंचांच्या हाती जाणार असून, या ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती महिलांची वर्णी लागणार आहे.

सोलापूर: अकरा तालुक्यात असलेल्या 1 हजार 32 ग्रामपंचायत आरक्षणाची सोडत शुक्रवारी झाली. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 338 ग्रामपंचायतींच्या कारभाराची चावी महिला सरपंचांच्या हाती जाणार असून, या ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती महिलांची वर्णी लागणार आहे.
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सरपंच, उपसरपंच निवडणूक नियम 1964 मधील 2 अ नुसार सन 1995, 2000, 2005, 2010 नुसार 2011 च्या जनगणनेनुसार उतरत्या क्रमाने हे आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षणामुळे सर्वसाधारण महिलेला 223 ग्रामपंचायतींवर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 97, अनुसूचित जातीच्या महिलेला 48 तर अनुसूचित जमाती महिलेला एका ग्रामपंचायतीवर कारभार करण्याची संधी मिळणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग 188, सर्वसाधारण 319, अनुसूचित जाती 115, अनुसूचित जमाती 12 अशा ग्रामपंचायतींवर सर्वाधिक महिलांना सरपंचपदासाठी संधी मिळणार असल्याने यंदा ग्रामपंचायतींवर महिलाराज अवतरणार आहे.
इन्फो बॉक्स
जिल्?ातील ग्रामपंचायती
जिल्?ात आरक्षण जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या अशी: माढा 109, अक्कलकोट 117, माळशिरस 108, बार्शी 130, दक्षिण सोलापूर 83, मोहोळ 92, पंढरपूर 94, उत्तर सोलापूर 36, मंगळवेढा 79, सांगोला 76,करमाळा 105 अशा ग्रामपंचायती आहेत. यावर सर्वाधिक संख्येने महिला सरपंच होणार असून, त्यानंतर 320 ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे.