शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सरकार-न्यायालय वाद वाढणार, नवीन व्यवस्था येईपर्यंत रिक्त पदांचा प्रश्न रेंगाळणार : कायदा मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 06:40 IST

लोकसभेत बुधवारी तृणमूल खासदार महुआ मोईत्रा आणि अर्थमंत्री सीतारामन यांची जुगलबंदी चांगलीच रंगली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जोपर्यंत नवीन प्रणाली तयार होत नाही, तोपर्यंत उच्च न्यायव्यवस्थेतील रिक्त पदे आणि नियुक्त्यांचा मुद्दा रेंगाळत राहील, असे कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी राज्यसभेत स्पष्ट केले. या नियुक्त्यांवरून सरकार आणि सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू असताना रिजिजू यांनी ही माहिती दिली. 

 कायदामंत्री म्हणाले की, न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबत केंद्राकडे मर्यादित अधिकार आहेत. ९ डिसेंबरपर्यंत, मंजूर १,१०८ पदांपैकी उच्च न्यायालयांमध्ये ७७७ न्यायमूर्ती कार्यरत आहेत. त्यामुळे ३३१ (३० टक्के) पदे रिक्त आहेत. प्रश्नोत्तरांच्या तासादरम्यान पूरक प्रश्नांची उत्तरे देताना रिजिजू म्हणाले की, विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या एकूण खटल्यांची संख्या सुमारे पाच कोटींवर पोहोचली आहे. प्रलंबित असलेल्या खटल्यांचा परिणाम जनतेवर होत आहे.

पप्पू संसदेत नव्हे तुमच्या घरात सापडेललोकसभेत बुधवारी तृणमूल खासदार महुआ मोईत्रा आणि अर्थमंत्री सीतारामन यांची जुगलबंदी चांगलीच रंगली होती. मोईत्रा यांनी आकडेवारी सादर करीत सरकार आणि अतिरिक्त अनुदान खोटे असल्याचे म्हटले होते. त्यावर अर्थमंत्र्यांनी पप्पूला संसदेत किंवा इतरत्र कुठेही शोधू नका, तुम्हाला तो तुमच्याच घरात (पश्चिम बंगाल) सापडेल, असा सल्ला दिला.

टॅग्स :Parliamentसंसद