शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

केंद्रातील सरकार ऑगस्टपर्यंत कोसळेल, तयारीला लागा; INDIA आघाडीतील मोठ्या नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 08:51 IST

केंद्र सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही.

एस. पी. सिन्हापाटणा : केंद्र सरकार अत्यंत कमकुवत असून, ते ऑगस्टपर्यंत कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुका कधीही होऊ शकतात. यासाठी तयारीला लागा, असे लालू प्रसाद यादव यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटले आहे.

राष्ट्रीय जनता दलाने शुक्रवारी आपला २८ वा स्थापना दिवस साजरा केला. यावेळी लालू प्रसाद यादव व तेजस्वी यादव यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. डिसेंबर २०२४ किंवा २०२५ मध्ये जेव्हाही विधानसभा निवडणुका होतील तेव्हा बिहारमध्ये इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा दावा लालू यादव यांनी केला. निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आवाहन तेजस्वी यांनी केले.

जदयूची सत्तेसाठी विचारसरणीशी तडजोडतेजस्वी यादव म्हणाले की, केंद्र सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. आम्ही लोकसभेत चांगली लढत दिली, जर आम्हाला आणखी काही जागा मिळाल्या असत्या तर पंतप्रधान सत्तेत राहिले नसते. तेजस्वी यादव यांनी जदयूवर भाजपसोबत युती करून सत्तेसाठी आपल्या विचारसरणीशी तडजोड केल्याचा आरोप केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहार