शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

महागाई कमी करण्यास सरकारचे प्राधान्य - राष्ट्रपती

By admin | Updated: June 9, 2014 13:07 IST

'सबका साथ, सबका विकास' हेच सरकारचे ध्येय असल्याचे सांगत महागाई कमी करणे, काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन,२०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबासाठी पक्के घर व २४ तास वीज अशा अनेक मुद्यांचा अजेंडा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिभाषणात मांडला.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ९ - 'सबका साथ, सबका विकास' हेच सरकारचे ध्येय असल्याचे सांगत महागाई कमी करणे, काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन, महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षण, २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबासाठी पक्के घर, शौचालय व २४ तास वीजपुरवठा अशा अनेक मुद्यांचा अजेंडा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिभाषणात मांडला. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान,सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. आपल्या अभिभाषणादरम्यान त्यांनी आगामी काळात देशाच्या विकासासाठी मोदी सरकारचा काय अजेंडा असेल, याचा आढावा जाहीर केला.
यावेळी त्यांनी लोकसभेच्या निवडणुका यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल निवडणूक आयोगाचे कौतुक केले, तसेच लोकसभेच्या दुस-या महिला सभापती सुमित्रा महाजन यांचेही अभिनंदन केले. 
 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे :- 
-नव्या सरकारला मिळालेले बहुमत हा आशेचा किरण. 
- सर्वांसोबत सर्वांचा विकास हेच ध्येय
- जनतेची सेवा करण्यासाठी तसेच गरिबी दूर करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असेल. 
- नव्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा नसेल. 
- दहशतवादाबाबत सरकार ठोस भूमिका घेणार. 
- काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्न करणार
- प्रत्येक कुटुंबासाठी पक्के घर, शौचालय, २४ तास वीजपुरवठा हे सरकारपुढील २०२२ पर्यंतचे लक्ष्य
- प्रत्येक गाव ब्रॉडबॅंडने जोडणार. 
- हाय स्पीड ट्रेन्ससाठी डायमंड क्वॉड्रिलेटरल प्रकल्प सुरू करणार
- काळा पैसा देशात परत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध
- 100 नवी शहरं बनवली जाणार
- महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षण देणार
- संरक्षण दलामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर- राष्ट्रपती
- राष्ट्रीय ई-लायब्ररीची स्थापना, तसेच प्रत्येक राज्यांत आयआयटी व आयआयएमची स्थापना करणार
- 'बेची बचाओ, बेटी बढाओ' योजनेअंतर्गत मुलींची संख्या वाढविण्यास मदत करणार.
- स्वच्छ भारत अभियान लौकरच सुरू होणार
- रोजगारवाढीसाठी पर्यटनावर भर देणार 
- रेल्वेमधील सुरक्षा आणखी मजबूत करणार - ऊर्जा क्षेत्राचा विकास करणार
- मदरशांना आधुनिक बनवणार.