शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
4
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
5
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
6
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
7
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
8
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
9
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
11
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
12
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
13
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
14
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
15
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
17
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
18
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
19
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
20
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी

सरकारलाच अजून सिनेमा समजलेला नाही

By admin | Updated: November 25, 2014 01:18 IST

सरकारला सिनेमा म्हणजे काय याची जाणीव नाही. कतरिना कैफ व शाहरूख खान यांचा सिनेमा म्हणजेच खरा सिनेमा असा सरकारचाही समज झाला आहे.

दिग्दर्शक सुभाष घई यांची टीका : फसव्या मार्केटिंगमुळे संस्कृतीचे नुकसान
पणजी : सरकारला सिनेमा म्हणजे काय याची जाणीव नाही. कतरिना कैफ व शाहरूख खान यांचा सिनेमा म्हणजेच खरा सिनेमा असा सरकारचाही समज झाला आहे. त्यामुळे सिनेमाचा दर्जा तर घसरत तर आहेच; पण त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचेही नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी देशातील सिनेमाबाबत पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट मत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी व्यक्त केले.
‘उद्याचा सिनेमा’ या विषयावर झालेल्या ‘मास्टर क्लास’मध्ये त्यांनी मार्गदर्शन केले. घई म्हणाले की, सिनेमा हा समाजाचे प्रतिबिंब मांडतो. भारतीय सिनेमा सत्यजीत राय यांच्या नावाने ओळखला जातो; कारण त्यांच्या सिनेमांत भारताचे प्रतिबिंब उमटले. नवीन कलाकारांना सिनेसृष्टीत संधी मिळत नाही; कारण सिनेतारकांच्या मुलांनीच सिनेसृष्टीवर अधिराज्य प्रस्थापित केले आहे.
दिग्दर्शक भवन लाल यांनी सिनेमाविषयी आपल्या भावना सांगितल्या. ते म्हणाले, सगळ्यात जास्त मान कलाकाराला मिळतो; कारण कलाकार हा सगळ्यात सुशिक्षित माणूस असतो. भारतात सिनेमा हा धर्म आहे. सिनेमा हे समाजाचे प्रतिबिंब असले तरी सिनेमा म्हणजे तंत्रज्ञान व व्यवसायही आहे. सिनेमा म्हणजे कल्पना आणि नवनिर्मिती आहे. ‘सोने की चिडीया’वाला देश ‘रोटी कपडा और मकान’ सिनेमांवर येऊन समाप्त झाला; कारण हीच आता गरज बनली आहे, असे घई म्हणाले. सिनेमा हा देशाचा सर्वात मोठा राजदूत आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारतात सांस्कृ तिक मंत्र्यांना काडीचीही किंमत नाही. भारताची संस्कृती हाच उद्याचा सिनेमा आहे. असे सिनेमा आले नाही तर ‘हॅपी न्यू ईयर’सारखेच सिनेमा चालत राहणार. मार्केटिंग ही एक फसवणूक आहे आणि आपला सिनेमा मार्के टिंगमुळे निम्न पातळीवर घसरला आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)