शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
4
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
5
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
6
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
7
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
8
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
9
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
10
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
11
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
12
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
13
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
14
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
15
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
16
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
17
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
18
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
19
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
20
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

सरकारने पूर्वीच प्रतिक्रिया द्यायला हवी होती

By admin | Updated: June 30, 2016 03:49 IST

आपल्या मुलावर राजकीय हल्ले सुरू झाल्याबरोबर सरकारने प्रतिक्रिया दिली असती, तर गव्हर्नरपदाचा दुसरा कार्यकाळ न स्वीकारण्याबाबत त्यांनी निर्णय घेतला नसता

चेन्नई : आपल्या मुलावर राजकीय हल्ले सुरू झाल्याबरोबर सरकारने प्रतिक्रिया दिली असती, तर गव्हर्नरपदाचा दुसरा कार्यकाळ न स्वीकारण्याबाबत त्यांनी निर्णय घेतला नसता, असे रघुराम राजन यांचे वडील आणि माजी वरिष्ठ सनदी अधिकारी आर. गोविंद राजन यांनी म्हटले आहे.गोविंद राजन आणि त्यांची पत्नी मिथिली यांनी एका मुलाखतीत त्यांच्या मुलावर झालेल्या राजकीय हल्ल्यांबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले. गोविंद राजन हे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. ते म्हणाले की, सरकारने राजन यांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली असती, तर कदाचित ४ सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँक सोडण्याच्या निर्णय त्यांनी घेतला नसता. सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी राजन यांच्याबाबत मौन तोडताना त्यांचा बचाव केला होता व राजन हे देशभक्तच असल्याचे व त्यांच्याबद्दल बोलल्या जाणाऱ्या बाबी चुकीच्या असल्याचे म्हटले होते. (वृत्तसंस्था)जगणे सोपे राहिले नाही.... राजन यांच्यावर कशा पद्धतीने हल्ले झाले हे संपूर्ण जग पाहत आहे. त्यांना निष्कारण वादात ओढण्यात आले. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्न उभे केले जाऊ शकतात; पण त्यांच्या देशभक्तीबद्दल सवाल उपस्थित केला जाऊ शकत नाही. आमच्यासाठी जगणे सोपे राहिले नाही, असेही मिथिली म्हणाल्या.