शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

सरकारने पूर्वीच प्रतिक्रिया द्यायला हवी होती

By admin | Updated: June 30, 2016 03:49 IST

आपल्या मुलावर राजकीय हल्ले सुरू झाल्याबरोबर सरकारने प्रतिक्रिया दिली असती, तर गव्हर्नरपदाचा दुसरा कार्यकाळ न स्वीकारण्याबाबत त्यांनी निर्णय घेतला नसता

चेन्नई : आपल्या मुलावर राजकीय हल्ले सुरू झाल्याबरोबर सरकारने प्रतिक्रिया दिली असती, तर गव्हर्नरपदाचा दुसरा कार्यकाळ न स्वीकारण्याबाबत त्यांनी निर्णय घेतला नसता, असे रघुराम राजन यांचे वडील आणि माजी वरिष्ठ सनदी अधिकारी आर. गोविंद राजन यांनी म्हटले आहे.गोविंद राजन आणि त्यांची पत्नी मिथिली यांनी एका मुलाखतीत त्यांच्या मुलावर झालेल्या राजकीय हल्ल्यांबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले. गोविंद राजन हे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. ते म्हणाले की, सरकारने राजन यांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली असती, तर कदाचित ४ सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँक सोडण्याच्या निर्णय त्यांनी घेतला नसता. सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी राजन यांच्याबाबत मौन तोडताना त्यांचा बचाव केला होता व राजन हे देशभक्तच असल्याचे व त्यांच्याबद्दल बोलल्या जाणाऱ्या बाबी चुकीच्या असल्याचे म्हटले होते. (वृत्तसंस्था)जगणे सोपे राहिले नाही.... राजन यांच्यावर कशा पद्धतीने हल्ले झाले हे संपूर्ण जग पाहत आहे. त्यांना निष्कारण वादात ओढण्यात आले. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्न उभे केले जाऊ शकतात; पण त्यांच्या देशभक्तीबद्दल सवाल उपस्थित केला जाऊ शकत नाही. आमच्यासाठी जगणे सोपे राहिले नाही, असेही मिथिली म्हणाल्या.