शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सरकार अर्थव्यवस्था बरबाद करीत आहे -राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 04:22 IST

विशेष म्हणजे देशात बेरोजगारांची संख्या २८ टक्क्यांनी वाढली आहे.

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : मोदी सरकारकडून अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न फेटाळून लावत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर शनिवारी पुन्हा एकदा हल्लाबोल केला. राहुल गांंधी म्हणाले की, मोदी सरकार देशाची अर्थव्यवस्था बरबाद करत आहे. देशातील गरीब आणि अन्य लोकांच्या हातात ते थेट पैसे देऊ इच्छित नाहीत.

विशेष म्हणजे देशात बेरोजगारांची संख्या २८ टक्क्यांनी वाढली आहे. जग एकीकडे सायकल दिवस साजरा करत असताना सर्वात जुन्या अ‍ॅटलस कंपनीने गाझियाबादचा कारखाना बंद केला. त्यामुळे एक हजारपेक्षा अधिक लोक बेरोजगार झाले आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टष्ट्वीट केले की, लोकांच्या नोकऱ्या वाचविण्यासाठी सरकारने आपली नीती आणि योजना स्पष्ट कराव्यात. त्यांनी उस उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दाही मांडला. पलायन केलेले लोक गावी आले तर तेथेही काम नाही. नोएडात ३० वर्षांचा दिनेश हा एमबीए झालेला तरुण मनरेगात मजुरीचे काम करत आहे. पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये परिस्थिती यापेक्षा गंभीर आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार