शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

सरकार अर्थव्यवस्था बरबाद करीत आहे -राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 04:22 IST

विशेष म्हणजे देशात बेरोजगारांची संख्या २८ टक्क्यांनी वाढली आहे.

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : मोदी सरकारकडून अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न फेटाळून लावत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर शनिवारी पुन्हा एकदा हल्लाबोल केला. राहुल गांंधी म्हणाले की, मोदी सरकार देशाची अर्थव्यवस्था बरबाद करत आहे. देशातील गरीब आणि अन्य लोकांच्या हातात ते थेट पैसे देऊ इच्छित नाहीत.

विशेष म्हणजे देशात बेरोजगारांची संख्या २८ टक्क्यांनी वाढली आहे. जग एकीकडे सायकल दिवस साजरा करत असताना सर्वात जुन्या अ‍ॅटलस कंपनीने गाझियाबादचा कारखाना बंद केला. त्यामुळे एक हजारपेक्षा अधिक लोक बेरोजगार झाले आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टष्ट्वीट केले की, लोकांच्या नोकऱ्या वाचविण्यासाठी सरकारने आपली नीती आणि योजना स्पष्ट कराव्यात. त्यांनी उस उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दाही मांडला. पलायन केलेले लोक गावी आले तर तेथेही काम नाही. नोएडात ३० वर्षांचा दिनेश हा एमबीए झालेला तरुण मनरेगात मजुरीचे काम करत आहे. पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये परिस्थिती यापेक्षा गंभीर आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार