शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सरकार अर्थव्यवस्था बरबाद करीत आहे -राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 04:22 IST

विशेष म्हणजे देशात बेरोजगारांची संख्या २८ टक्क्यांनी वाढली आहे.

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : मोदी सरकारकडून अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न फेटाळून लावत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर शनिवारी पुन्हा एकदा हल्लाबोल केला. राहुल गांंधी म्हणाले की, मोदी सरकार देशाची अर्थव्यवस्था बरबाद करत आहे. देशातील गरीब आणि अन्य लोकांच्या हातात ते थेट पैसे देऊ इच्छित नाहीत.

विशेष म्हणजे देशात बेरोजगारांची संख्या २८ टक्क्यांनी वाढली आहे. जग एकीकडे सायकल दिवस साजरा करत असताना सर्वात जुन्या अ‍ॅटलस कंपनीने गाझियाबादचा कारखाना बंद केला. त्यामुळे एक हजारपेक्षा अधिक लोक बेरोजगार झाले आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टष्ट्वीट केले की, लोकांच्या नोकऱ्या वाचविण्यासाठी सरकारने आपली नीती आणि योजना स्पष्ट कराव्यात. त्यांनी उस उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दाही मांडला. पलायन केलेले लोक गावी आले तर तेथेही काम नाही. नोएडात ३० वर्षांचा दिनेश हा एमबीए झालेला तरुण मनरेगात मजुरीचे काम करत आहे. पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये परिस्थिती यापेक्षा गंभीर आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार