शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'अच्छे दिन'साठी सरकार योग्य मार्गावर - आडवाणींची कौतुकसुमने

By admin | Updated: November 22, 2015 18:32 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी आज मात्र 'अच्छे दिन'साठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार योग्य मार्गावर जात असल्याचे सांगत सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. २२ - बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या दारूण पराभवानंतर मोदींसह इतर नेत्यांवर टीका करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी आज मात्र 'अच्छे दिन'साठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार योग्य मार्गावर जात असल्याचे सांगत सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. 
अहमदाबाद महापालिका निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. सध्या डाळींच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार लोकसभा निवडणुकीच्या काळात दिलेले 'अच्छे दिन'चं वचन पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे का असा प्रश्न आडवणांनी विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले ' यंत्रणेतमध्ये बदल घडवण्यास थोडा वेळ लागतो यावर असं मला वाटतं. सरकार योग्य मार्गाने जात असून त्याचा परिणामही चांगला असेल यावर माझा विश्‍वास आहे.' दरम्यान  गुजरातमधील सहा महानगरपालिकांसाठी आज मतदान सुरु असून या निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळेल असा विश्‍वासही अडवाणी यांनी यावेळी व्यक्त केला. 
बिहारमधील भाजपाच्या पराभवानंतर अडवाणींसह मुरली मनोहर जोशी, शांता कुमार आणि यशवंत सिन्हा या वरिष्ठ नेत्यांनी भाजपवरच तीव्र शब्दांत टीका केली होती, मात्र आज अचानक आडवाणींनी सरकारचे कौतुक केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले.