शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

सरकारी तेल कंपन्यांची 26 हजार कोटींची लूट!

By admin | Updated: July 20, 2014 01:05 IST

गेल्या पाच वर्षात ग्राहकांवर 26 हजार 626 कोटी रुपयांचा जादा बोजा टाकला, असा ठपका भारताचे नियंत्रक व महालेखपाल (कॅग) यांनी ठेवला आहे.

नवी दिल्ली: इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तीन सरकारी तेल कंपन्यांनी स्वयंपाकाचा गॅस, केरोसीन, डीङोल आणि पेट्रोल या उत्पादनांची किरकोळ विक्रीची किंमत ठरविताना प्रत्यक्षात न केलेल्या काल्पनिक खर्चाच्या बाबी हिशेबात धरून गेल्या पाच वर्षात ग्राहकांवर 26 हजार 626 कोटी रुपयांचा जादा बोजा टाकला, असा ठपका भारताचे नियंत्रक व महालेखपाल (कॅग) यांनी ठेवला आहे.
सरकारी तेल कंपन्यांच्या किंमत निर्णारण पद्धतीविषयीचा ‘कॅग’चा हा अहवाल शुक्रवारी संसदेत सादर झाला. एकीकडे ग्राहकांवर असा अतिरिक्त बोजा टाकत असतानाच या सरकारी तेल कंपन्यांनी एस्सार ऑईल आणि रिलायन्स इन्डस्ट्रिज या खासगी कंपन्यांकडून जादा दराने तेल खरेदी करून त्यांना 667 कोटी रुपयांचा अवाजवी फायदा करून दिला, असेही या अहवालात नमूद केले गेले आहे.
‘कॅग’चा अहवाल म्हणतो की, मार्च 2क्12 र्पयतच्या पाच वर्षात तेल कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांची किंमत ठरविताना विमा, जहाजभाडे, सागरी वाहतुकीतील हानी इत्यादी बाबींवरील खर्च 5क्,513 कोटी रुपये गृहित धरला. मात्र प्रत्यक्षात त्यांनी जेवढे तेल आयात केले होते त्यावर या बाबींसाठी फक्त 23,887 कोटी रुपयांचा खर्च झाला होता. म्हणजेच किंमतीमधील एवढय़ा रकमेचा अवास्तव बोजा ग्राहकांवर टाकण्यात आला.
आयात केलेले तेल देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यास पुरेसे नसले की सरकारी तेल कंपन्या खासगी कंपन्यांकडून तेल घेतात. 2क्क्7 ते 2क्क्12 या काळात सरकारी तेल कंपन्यांनी सुद्धिकरण केलेल्या तेलापैकी 2क् टक्के तेल अशा प्रकारे खासगी कंपन्यांकडून घेतलेले होते. म्हणजेच या तेल खरेदीच्या खर्चात विमा, जहाज वाहतूक, सागरी वाहतुकीत होणारी हानी अशा बाबी नव्हत्या. तरीही विकलेल्या सर्वच तेलाची किंमत हा खर्च सरसकट गृहित धरून ठरविली गेल्याने ग्राहकांना तेवढय़ा प्रमाणात जादा किंमत मोजावी लागली होती.
खासगी कंपन्यांना झालेल्या अवाजवी लाभाच्या संदर्भात अहवाल म्हणतो की, सरकारी तेल कंपन्या सर्व खर्च जमेस धरून त्यांना आयात तेल ज्या किंमतीला पडते त्याच किंमतीत खासगी कंपन्यांकडूनही तेल खरेदी करतात. वस्तुत: आयात करताना होणारा खर्च देशांतर्गत खरेदीच्या वेळी होत नसतो. अशा प्रकारे जास्त किंमत दिली गेल्याने हायस्पीड डीङोल या एकाच उत्पादनाच्या बाबतीत त्यांनी वर्ष 2क्11-12 या एकाच वर्षात खासगी कंपन्यांना 667 कोटी रुपये अवाजवी दिले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
मुंबई विमानतळातही तोटा
च्मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खासगी-सरकारी भागिदारीच्या (पीपीपी) माध्यमातून विकास करून घेण्याच्या कंत्रटात सरकारी महसूल आणि विमान प्रवासी यांचे हित वा:यावर सोडल्याबद्दलही ‘कॅग’ने नागरी विमान वाहतूक मंत्रलयावर ताशेरे ओढले आहेत. हे कंत्रट जीव्हीके समुहाच्या मुंबई इंटरनॅशन एअरपोर्च लि. या कंपनीस देण्यात आले. 
च्या कामास चार वर्षाचा विलंब होऊन मूळ खर्च 5,8क्क् कोटी रुपयांवरून वाढून 12,4क्क् कोटी रुपयांवर गेला. तरीही मंत्रलयाने खासगी कंपनीस 
दंड आकारणी केली नाही, त्यांच्याकडून झालेला विलंब पदरात घातला आणि महसुलातील तूट भरून काढण्यासाठी, मूळ कंत्रटात समाविष्ट नसलेले विशेष विकास शुल्क लावण्यास परवानगी देऊन, विमान प्रवाशांनाच,या विलंबाचा व खर्चवाढीचा बोजा सोसायला लावला, असे अहवालात म्हटले आहे.