शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

CoronaVirus : कोरोनाविरोधात पुढच्या महिन्यापासून सरकारची नवी मोहीम; प्रत्येक जण होणार 'बाहुंबली'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 23:32 IST

देशाला 100 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात यश मिळाले आहे. मात्र, लोकांमध्ये जागरुकतेचा अभाव, लसींबाबतचा संकोच आणि भौगोलिक मर्यादा यामुळे, देशाच्या काही भागांत लसीकरणाचा वेग मंद आहे. 

सरकार पुढील महिन्यापासून कोरोना व्हायरस विरोधात नवीन मोहीम सुरू करणार आहे. 'हर घर दस्तक' मोहिमेअंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करणार आहेत. यादरम्यान, दुसऱ्या डोसपासून वंचित राहिलेल्या लोकांना तसेच ज्यांना आतापर्यंत एकही डोस मिळालेला नाही, अशांनाही लस दिली जाईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी सांगितले.

आरोग्यमंत्री म्हणाले, या मोहिमेत देशातील त्या 48 जिल्ह्यांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत केले जाईल, ज्या जिल्यांत 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील 50 टक्के लोकसंख्येपेक्षाही कमी लोकांना कोरोना लस दिली गेली. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मांडविया यांनी ही घोषणा केली. अलीकडेच, देशाला 100 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात यश मिळाले आहे. मात्र, लोकांमध्ये जागरुकतेचा अभाव, लसींबाबतचा संकोच आणि भौगोलिक मर्यादा यामुळे, देशाच्या काही भागांत लसीकरणाचा वेग मंद आहे. 

11 कोटी लोकांनी वेळ होऊनही लस घेतली नाही -कोविड-19 लसीचा पहिला डोस घेतलेल्या 11 कोटींहून अधिक लोकांनी दोन डोसमधील निर्धारित अंतर संपल्यानंतरही दुसरा डोस घेतलेला नाही. आकडेवारीचा विचार करता, 3.92 कोटीं पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी 6 आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून दुसरा डोस घेतलेला नाही. त्याच प्रमाणे, सुमारे 1.57 कोटी लोकांनी चार ते सहा आठवड्यांच्या गॅपनंतर त्यांचा Covishield किंवा Covaxin चा दुसरा डोस घेतलेला नाही. तसेच, 15 कोटींहून अधिक लोकांनी दोन ते चार आठवडे उशीरा डोस घेतला आहे. याशिवाय, समीक्षा बैठकीदरम्यान मुलांच्या कोरोना लसीसंदर्भातही चर्चा झाली. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार