शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला इंदिरा गांधींचाच विसर; काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 06:12 IST

आज केंद्र सरकार इंदिरा गांधींचे नावही घ्यायला तयार नाही, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांची टीका.

नवी दिल्ली : भारताने १९७१ च्या युद्धात पाकिस्तानला पराभूत करून, त्याचे दोन तुकडे पाडले आणि बांगलादेश निर्माण केला, त्यास ५० वर्षे होत असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या नावाचा उल्लेख करण्याचे सौजन्यही केंद्र सरकार दाखवत नाही. सरकारची ही संकुचित वृत्ती अतिशय दुर्दैवी आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

त्या विजयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त देशात  कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्ती वाहिनीला मदत आणि बांगलादेशची निर्मिती हे सर्व निर्णय इंदिरा गांधी यांनीच घेतले होते. त्या युद्धानंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह अनेक विरोधकांनी इंदिरा गांधी यांना देवी दुर्गा म्हटले होते. मात्र आज केंद्र सरकार  इंदिरा गांधींचे नावही घ्यायला तयार नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

यांना बलिदान माहीत नाहीराहुल गांधी यांनी उत्तराखंडात १९७१ च्या युद्धात सहभागी अधिकाऱ्यांचा सत्कार केला. प्रत्येक गोष्टीचे इव्हेंट करू पाहणारे मोदी यांना सैनिकांच्या बलिदानाचे महत्व कळणार नाही. इंदिरा गांधी यांचे नाव घेण्याचे सौजन्य त्यांच्यात नाही. ज्या महिलेने देशाच्या ऐक्यासाठी अंगावर ३२ गोळ्या झेलल्या, तिच्याविषयी भाजपला साधा आदरही नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी