शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

सरकारला शेतकर्‍यांचे प्रश्न कळत नाही थोरात : निळवंडेचे पाणी देणार

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

संगमनेर : यावर्षी पाऊस नसल्याने पिण्याचे पाणी, धान्य व चार्‍याचा मोठा दुष्काळ असून शहरी भाजपा सरकारला शेतकर्‍यांचे प्रश्न कळत नसल्याची टीका माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केली.

संगमनेर : यावर्षी पाऊस नसल्याने पिण्याचे पाणी, धान्य व चार्‍याचा मोठा दुष्काळ असून शहरी भाजपा सरकारला शेतकर्‍यांचे प्रश्न कळत नसल्याची टीका माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केली.
मालदाड येथे ज्येष्ठ नागरीक सत्कार प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, पं.स. सभापती रावसाहेब नवले, बाजार समिती सभापती शंकर खेमनर, शरयू देशमुख, हरिभाऊ वर्पे आदी उपस्थित होते. थोरात म्हणाले, १५ वर्षे मंत्रीपदाच्या काळात आपण विविध खात्यांना न्याय दिला. सर्व खाती लोकाभिमुख केली. निळवंडेच्या कालव्यांद्वारे दुष्काळी भागाला पाणी देण्याचे आपले ध्येय आहे. गरज पडल्यास आंदोलन करण्याचा इशारा थोरात यांनी दिला. सध्या राज्यात दुष्काळाचे संकट असून शहरी भाजपा सरकारला प्रश्न माहीत नसल्याने प्रशासनात गोंधळ असल्याचे त्यांनी सांगितले.
तांबे म्हणाले, दुष्काळ असताना शेतकर्‍यांना कर्जमाफी न देता व्यापार्‍यांसाठी एलबीटी रद्द केला. हे भांडवलदारांचे सरकार खोटी आश्वासने देण्यात पटाईत आहे. नवले, तांबे, रामभाऊ नवले, भिमा नवले, मच्छिंद्र नवले, गोरक्ष नवले, अजय नवले, रघूनाथ नवले यांची भाषणे झाली. प्रास्ताविक शंकर नवले यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब नवले यांनी करून आभार मानले. कार्यक्रमास सतीश कानवडे, जगन्नाथ आव्हाड, बाळासाहेब गायकवाड, सुनील राऊत, रावसाहेब डूबे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चौकट-
मालदाड गाव परिसरातील अनेक शिवसैनिकांनी माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
फोटो-०७एसएएनपी०१ सत्कार