शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

ह्रॅलो-३ हरमलातील गतिरोधकाबाबत शासन उदासीन ग्रामस्थांत नाराजी

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

हरमल : येथील पंचायत क्षेत्रातील अधिकतर अपघातप्रवण क्षेत्रात गतिरोधक निर्माण करावेत, अशा आशयाचे ग्रामसभा ठराव मंजूर करून पाठविल्यास वर्षे उलटली. तरीही शासन दखल घेत नसल्याने खात्याच्या उदासीनतेबद्दल ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हरमल : येथील पंचायत क्षेत्रातील अधिकतर अपघातप्रवण क्षेत्रात गतिरोधक निर्माण करावेत, अशा आशयाचे ग्रामसभा ठराव मंजूर करून पाठविल्यास वर्षे उलटली. तरीही शासन दखल घेत नसल्याने खात्याच्या उदासीनतेबद्दल ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अलीकडे हरमल पंचायत क्षेत्रातील तिठानजीकचे मासळी मार्केट बामणभाटी आगरनजीक स्थलांतर केले. तिठा भागातील वाहतूक कोंडी सुटली आणि दररोजची कटकट दूर झाली, असे वाटत होते. तरीही सध्या मार्केटनजीक वाहनधारक आपली वाहने रस्त्यावरच पार्क करून ठेवीत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अपघाताची श्क्यता अधिक असल्याने माजी पंच दिलीप वस्त यांनी गतिरोधक उभारण्याच्या ठराव मंजूर करून घेतला. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालय त्याबाबत उदासीन असल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करतात.
मुख्य रस्ता ते खालचावाडा समुद्रकिनारा रस्ता हा नेहमीच गजबजलेला असतो. या रस्ता मार्गात प्रवीण वायंगणकर यांच्या निवासस्थानासमोरील धोकादायक वळणावर दर पर्यटन हंगामात कित्येक अपघात घडत असतात. त्या प्रकारच्या अपघाताची दखल घेत प्रवीण वायंगणकर यांनी १० वर्षांपूर्वी त्या धोकादायक वळणावर गतिरोधक उभारण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला होता. संबंधित खात्यास तो मंजुरीसाठी पाठविला; परंतु खात्याने अद्याप त्याची दखल घेतली नाही.
दरम्यान, अलीकडे साधारण नारायणदेव जंक्शन, बामणभाटी शंकर नाईक, शंभू वायंगणकर यांच्या निवासस्थानानजीक, मधलावाडा मेथर यांच्या निवासस्थानाजवळ, केपकरवाडा वळणावर आदी ठिकाणी गतिरोधकाची मागणी आहे. मात्र, मांद्रे पंचायत क्षेत्रात काही गतिरोधक अनावश्यक वाटतात. हे गतिरोधक निर्माण करताना हरमल पंचायत क्षेत्राचा विचार केला नसल्याने संबंधित खाते निष्क्रिय असल्याची टीका नागरिक करतात. तरी जिल्हाधिकारी व वाहतूक खात्याने हरमल ग्रामस्थांच्या मागणीची दखल घ्यावी, अशी मागणी सर्व लोकांनी केली आहे. (प्रतिनिधी)